शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

निकालानंतर आरोप-पत्यारोप सुरू; अभय पाटील म्हणाले, "आंबेडकरांचे राजकारण काँग्रेसला पाडण्यासाठीच"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 19:12 IST

वंचित म्हणते, "अभय पाटील यांनी इतिहासात डोकून पहावे"

मनोज भिवगडे -

अकोला : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता आरोप-पत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी माध्यमांसोबत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे राजकारण काँग्रेसला पाडण्यासाठी व भाजपला मदत करण्यासाठी असल्याचा आरोप केला आहे. त्यावर वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी डॉ. अभय पाटील यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेसने गेल्या दोन निवडणुकीत काय केले होते, याची आठवण करून देत इतिसाहात डोकावून बघण्याचा सल्ला दिला आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांच्यात झालेल्या मतविभाजनामुळे भाजपचा विजय झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. काँग्रेसला ४० हजार मतांनी निसटता पराभव पत्करावा लागला. याबाबत माध्यमांशी बोलताना डॉ. पाटील यांनी आंबेडकर यांची भूमिका भाजपला पूरक असल्याचा आरोप केला. त्यावर वंचितचे पातोडे यांनी निवडणूक काळात केलेली टीका ही राजकीय स्वरुपाची होती. जनतेसमोर वस्तूस्थिती मांडण्याच्या दृष्टीने केलेली ती टीका होती. त्यामुळे पाटील यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. यापूर्वीच्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाळासाहेबांचा पराभव व्हावा या उद्देशानेच उमेदवार दिला होता, हे पाटील यांनी विसरू नये. त्यामुळे पुढे टीका करताना अभ्यास करूनच बोलावे, असा सल्लाही वंचित बहुजन आघाडीने पाटील यांना दिला आहे. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Akolaअकोलाcongressकाँग्रेसBJPभाजपा