शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

दुष्काळी मदत वाटपाचा मागितला लेखाजोखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 13:04 IST

तातडीने माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यातील संबंधित पाच तहसीलदारांना पत्राद्वारे दिले.

- संतोष येलकरअकोला: जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी १३७ कोटी ३१ लाख २४ हजार ५६२ रुपयांची मदत वितरित करण्यात आली; मात्र त्यापैकी किती मदतीची रक्कम बँकांमध्ये जमा करण्यात आली आणि प्रत्यक्ष किती शेतकºयांच्या बँक खात्यात मदतीची किती रक्कम जमा करण्यात आली, यासंदर्भात लेखाजोखा मागत संबंधित माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी तहसीलदारांना पत्राद्वारे दिले.जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तअकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त २ लाख १२ हजार शेतकºयांच्या मदतीसाठी मंजूर करण्यात आलेल्या दुष्काळी मदतनिधीपैकी शासनामार्फत तीन टप्प्यांत १३७ कोटी ३१ लाख २४ हजार ५६२ रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला. उपलब्ध मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयार्फत गत १ ते २६ फेबु्रवारीदरम्यान जिल्ह्यातील संबंधित पाच तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. वितरित करण्यात आलेली मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आतापर्यंत बँकांमध्ये किती रक्कम जमा करण्यात आली आणि बँकांमार्फत किती शेतकºयांच्या खात्यात किती रक्कम जमा करण्यात आली, यासंदर्भात तातडीने माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यातील संबंधित पाच तहसीलदारांना पत्राद्वारे दिले.दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी अशी वितरित करण्यात आली मदत!तालुका                  रक्कम (लाखांत)अकोला                    ३६,३७,९२,७४८बार्शीटाकळी             २२,६७,४८,६३८तेल्हारा                    २१,१६,२५,११५बाळापूर                  २८,०१,३७,६६७मूर्तिजापूर               २९,०८,२०,३९४................................................एकूण                      १३७,३१,२४,५६२जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांसाठी १३१ कोटी ३१ लाख २४ हजार ५६२ रुपयांची मदत वाटप करण्यात आली. वितरित मदतीच्या रकमेपैकी बँकांमध्ये जमा केलेली मदतीची रक्कम आणि बँकांमार्फत आतापर्यंत प्रत्यक्ष किती शेतकºयांच्या खात्यात किती मदतीची रक्कम जमा करण्यात आली, यासंदर्भात तहसीलदारांकडून माहिती मागितली आहे. यासंदर्भात ६ मे रोजी बँक अधिकाºयांची बैठक घेण्यात येणार आहे.-जितेंद्र पापळकर,जिल्हाधिकारी.

 

टॅग्स :Akolaअकोलाdroughtदुष्काळFarmerशेतकरी