शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

अकोला जिल्ह्यातील ५१ हजार विद्यार्थी देणार इयत्ता दहावी, बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 10:50 IST

Akola News: परीक्षा केंद्रांवर कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

अकोला: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीची २९ एप्रिल व बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिलपासून होणार आहे. अकोला जिल्ह्यातून यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षेला २६ हजार ९७७ विद्यार्थी तर इयत्ता बारावीच्या परीक्षेला २४ हजार ८०९ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, परीक्षा केंद्रांवर नियमावली लागू करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. दहावी परीक्षेसाठी जिल्ह्यात मुख्य केंद्रे १२१, उपकेंद्रे ३१८ राहणार आहेत. इयत्ता बारावी परीक्षेसाठी मुख्य केंद्रे ८५, उपकेंद्रे १८३ राहणार आहेत. जिल्ह्यात दहावी व बारावीची एकूण ७०७ परीक्षा केंद्रे राहणार आहेत. विभागीय शिक्षण मंडळाने अकोला जिल्ह्यातील दहावी, बारावी परीक्षांचे नियोजन केले आहे. शिक्षण मंडळाने कोरोनाच्या अनुषंगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे परीक्षा केंद्रांवर पालन होण्यासाठी तयारी सुरू केली आहे. बारावी परीक्षांसाठी विभागातून परीरक्षक केंद्र, परीक्षा केंद्र, उपकेंद्र, परीक्षक, नियामक, वरिष्ठ नियामक आणि इतर कर्मचाऱ्यांबाबत नियोजन केले आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा कोरोना काळात होत असल्याने, विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी व खबरदारी शिक्षण मंडळाला घ्यावी लागणार आहे. त्यानुसार उपाययोजना करण्यात येत आहेत. शिक्षक, शिक्षकांच्या कोरोना चाचणी करण्यात येत आहेत.असे आहेत, विद्यार्थीइयत्ता १० वी- २६,९७७ विद्यार्थीइयत्ता १२ वी- २४,८०९ विद्यार्थीपरीक्षा केंद्रे, उपकेंद्रे- ४३९ (दहावी)परीक्षा केंद्रे, उपकेंद्रे- २६८दहावी, बारावी परीक्षा कोरोना काळात होत असल्याने, परीक्षा केंद्रांवर खबरदारी घेण्यात येणार आहे. उपाययोजनासुद्धा करण्यात येत आहेत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. ९० टक्के कोरोना चाचण्या झाल्या आहेत.-देवेंद्र अवचार, शिक्षणाधिकारी माध्यमिक
टॅग्स :Akolaअकोलाssc examदहावीStudentविद्यार्थी