शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

अकोला जिल्ह्यातील ३४ गावांत पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 3:58 PM

अकोला: जिल्ह्यात पाच तालुक्यातील ३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ३७ लाख ९९ हजार रुपयांच्या ८ कूपनलिका व ३० विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिला.

ठळक मुद्देजिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त संबंधित गावांमधील पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

अकोला: जिल्ह्यात पाच तालुक्यातील ३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ३७ लाख ९९ हजार रुपयांच्या ८ कूपनलिका व ३० विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिला. त्यामुळे संबंधित गावांमधील पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आला आहे. कृती आराखड्यात समाविष्ट गावांमध्ये प्रस्तावित उपाययोजनांची कामे करण्यासाठी उपाययोजनांच्या कामांचे प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहेत. त्यामध्ये अकोला, अकोट, बार्शीटाकळी, पातूर व तेल्हारा इत्यादी पाच तालुक्यातील ३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ३७ लाख ९९ हजार ८२ रुपयांच्या ८ कूपनलिका व ३० विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी २० एप्रिल रोजी दिला. त्यामुळे टंचाईग्रस्त संबंधित गावांमधील पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.‘या’ गावांमध्ये मंजूर करण्यात आली कामे!अकोला तालुका: वरोडी, सांगळूद बु., वाशिंबा, धोतर्डी, बाभुळगाव जहागीर, म्हैसपूर, चांदूर, पळसो खुर्द, दहिगाव गावंडे, पैलपाडा, कौलखेड जहागीर, तानखेड, घुसरवाडी व गोरेगाव बु.बार्शीटाकळी तालुका: चिंचखेड बु., कासारखेड, वरखेड, रेडवा, सराव, सुकळी, विझोरा, खांबोरा, रुस्तमाबाद, पिंजर व झोडगा.अकोट तालुका: रंभापूर, खापरवाडी बु., खापरवाडी खुर्द, पारळा, सावरगाव, केलपाणी-१, केलपपाणी -२.पातूर तालुका : तुलंगा बु.तेल्हारा तालुका : बेलखेड.कामे १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश!प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या ३४ गावांमधील पाणीटंचाई निवारणाची कामे १५ मेपर्यंत पूर्ण करून, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, यासंदर्भात दखल घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकाºयांनी जिल्हा परिषदसह संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय