शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

पाणी समस्या अराजकतेची नांदी ठरणार : पोपटराव पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 5:36 PM

पारनेर तालुका तसा दुष्काळी तालुका आहे. नेहमी या परिसरात पावसाचे प्रमाण कमी असते. यावर्षी तर परिस्थिती बिकट निर्माण झाली आहे.

टाकळी ढोकेश्वर: पारनेर तालुका तसा दुष्काळी तालुका आहे. नेहमी या परिसरात पावसाचे प्रमाण कमी असते. यावर्षी तर परिस्थिती बिकट निर्माण झाली आहे. भविष्यात पाणी समस्या हीच जागतिक अराजकतेची नांदी ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्यस्तरीय आदर्श गाव योजना समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले.ढोकेश्वर महाविद्यालय, आम्ही टाकळीकर ग्रुप, विद्यार्थी विकास मंडळाच्या महाविद्यालयात पाणी परिषदेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. माजी आमदार नंदकुमार झावरे अध्यक्षस्थानी होते. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सीताराम खिलारी, प्राचार्य डॉ. लक्ष्मण मतकर, टाकळीकर ग्रुपचे संतोष सोनावळे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, विलासराव गोसावी, ज्ञानदेव कचरे, बबन गोसावी, शिवाजी खिलारी यांच्यासह शेतकरी, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.प्रा. शांता गडगे व प्रा. समीर दळवी यांनी सूत्रसंचालन केले. परिषद यशस्वीतेसाठी डॉ. शिवराम कोरडे, प्रा. दादासाहेब लोखंडे, प्रा. अनिल काळे, डॉ. विजय सुरोशी, प्रा. रोहिणी म्हसे, प्रा. एकनाथ जाधव, प्रा. नामदेव वाल्हेकर, प्रा. शैलजा टिंगरे आदींनी प्रयत्न केले. प्रा. गोकुळ मुंडे यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर