शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा : श्रीरामपुरात काँग्रेसचे एक दिवशीय उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 4:21 PM

श्रीरामपूर तालुका त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी महात्मा गांधी पुतळा मेन रोड येथे एक दिवसीय उपोषण केले.

श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुका त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी महात्मा गांधी पुतळा मेन रोड येथे एक दिवसीय उपोषण केले.दुष्काळाच्या यादीतून श्रीरामपूर तालुक्याचे नाव वगळल्याने बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे अत्यल्प पावसाचे प्रमाण, बोंडअळी, उसाला लागलेली हुमणी अळी, महावितरणने सुरु केलेले भारनियमन, शेतीसाठीचे लांबलेले आवर्तन, जायकवाडीला हक्काचे पाणी सोडण्याचा झालेला निर्णय, अशा विविध अडचणीत शेतकरी ग्रासला आहे. श्रीरामपूर तालुका दुष्काळग्रस्त गावांच्या यादीतून वगळल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय होत असल्याचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी सांगितले.यावेळी तहसीलदार सुभाष दळवी यांनी आश्वासन दिल्यानंतर दिवसभर सुरू असलेले ससाणे यांचे उपोषण लिंबूपाणी देऊन सोडण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते जी. के. पाटील, सचिन गुजर, नानासाहेब पवार, बाबासाहेब दिघे,संजय फंड, अरुण नाईक, अशोक पवार, यादवराव लबडे, रामशेठ वलेशा, नारायणराव डावखर, कॉ. श्रीधर आदिक, रमेश कोठारी, रमण मुथ्था, संजय छल्लारे, चित्रसेन रणनवरे, श्रीनिवास बिहाणी, भाऊसाहेब डोळस, मुक्तार शाह, दिलीप नागरे, आशाताई रासकर, भारतीताई परदेशी यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर