शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

विष पिऊन शेतक-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 3:56 PM

सोड खरेदीने (गहाण खत) दिलेल्या जमिनीचे पैसे दिल्यानंतरही जमीन परत देत नसल्याने शेतक-याने विष पिऊन आत्महत्या केली.

आश्वी : सोड खरेदीने (गहाण खत) दिलेल्या जमिनीचे पैसे दिल्यानंतरही जमीन परत देत नसल्याने शेतक-याने विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे घडली. गंगाधर भिकाजी जोशी असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे.गंगाधर जोशी यांच्या मुलाने आश्वी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. गावातील गट नंबर 66 मधील दोन एकर जमिनीपैकी संदिप गंगाधर जोशी याच्या नावावरील एक एकर जमीन 2003 साली गहाण खताने एक लाख रुपये व व्याजाने दीड लाख रुपये असे एकूण अडीच लाख रुपयांना गावातील भास्कर भीमा जोशी यांना दिली होती. 2016 साली महात्मा गांधी तंटामुक्त समीतीचे अध्यक्ष अण्णासाहेब गेणुजी जोशी, सुरेश जोरी, अशोक जोशी यांच्या समक्ष व्याजासह चार लाख चाळीस हजार रुपये रोख दिले. त्यानंतर वेळो वेळी जमीन परत देण्याची मागणी केल्यानंतरही जमीन परत न करता गंगाधर जोशी यांना भास्कर जोशी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत असत. या त्रासाला कंटाळून गंगाधर जोशी यांनी आश्वी पोलीस स्टेशन ला दोन दिवसांपुर्वी आश्वी पोलीस स्टेशन तक्रार अर्ज दिला दिला होता.त्रासाला कंटाळून गंगाधर जोशी यांनी विष पिऊन आत्महत्या केली. प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर