शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
4
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

कृषी क्षेत्रात प्रसार माध्यमांचा वापर प्रभावीपणे करण्याची गरज; डॉ. राजाराम देशमुख यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 4:15 PM

राज्यातील चारही विद्यापीठांकडून नवनवीन वाण, नवनवीन तंत्रज्ञान प्रसारित केले जात आहे.  कोरोनामुळे सध्याच्या परिस्थितीत शेतकºयांचे प्रश्न वाढलेले आहेत. कृषी तंत्रज्ञान प्रसारासाठी शास्त्रज्ञांनी  प्रसार माध्यमांचा प्रभावीपणे वापर करावा, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांनी व्यक्त केले.

राहुरी : राज्यातील चारही विद्यापीठांकडून नवनवीन वाण, नवनवीन तंत्रज्ञान प्रसारित केले जात आहे.  कोरोनामुळे सध्याच्या परिस्थितीत शेतकºयांचे प्रश्न वाढलेले आहेत. कृषी तंत्रज्ञान प्रसारासाठी शास्त्रज्ञांनी  प्रसार माध्यमांचा प्रभावीपणे वापर करावा, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांनी व्यक्त केले.महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्रसारमाध्यमांचा कृषी तंत्रज्ञान प्रसारात प्रभावी वापर या विषयावर रविवारी आॅनलाईन प्रशिक्षण आयोजित प्रशिक्षणाच्या उदघाटनप्रसंगी देशमुख बोलत होते.  अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा होते. यावेळी डॉ. अशोक फरांदे, डॉ. प्रमोद सावंत, शिवाजी फुलसुंदर,  डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. मुकुंद शिंदे, डॉ.  मिलिंद अहिरे, सुभाषचंद्र शिंदे उपस्थित होते.बदलत्या हवामानामुळे शेतकºयांपुढील आव्हानामध्ये वाढ झाली आहे. शेतकºयांच्या मालाला बाजारपेठ मिळवणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच समस्या निर्माण झाल्यानंतर काय काळजी घ्यायची, हेही कळणे गरजेचे आहे, असेही देशमुख म्हणाले. डॉ. अशोक फरांदे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. सुनील गोरंटीवार यांनी प्रशिक्षणाबद्दल माहिती दिली. प्रशिक्षणाचे आयोजन सचिव डॉ. मिलिंद अहिरे यांनी प्रशिक्षणाचा उद्देश सांगितला. सूत्रसंचालन डॉ. सेवक ढेंगे यांनी केले तर आभार डॉ. मुकुंद शिंदे यांनी मानले. एकूण एक हजार प्रशिक्षणार्थींनी नोंदणी केली होती.  डॉ. सचिन सदाफळ,  कृषी विस्तार व संवाद विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. मनोहर धादवड, डॉ. शुभांगी घाडगे, डॉ. सेवक ढेंगे,  मोहसीन तांबोळी व संदीप कोहकडे यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीagricultureशेतीFarmerशेतकरी