शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

मोदींनी शेतकऱ्यांचा अंत पाहू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:22 AM

करार पद्धतीने शेती, बाजार समितीवरील गंडांतर आणि इतर अनेक मुद्दे हे शेतकरीविरोधी आणि व्यापारीधार्जिणे आहेत. ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या ...

करार पद्धतीने शेती, बाजार समितीवरील गंडांतर आणि इतर अनेक मुद्दे हे शेतकरीविरोधी आणि व्यापारीधार्जिणे आहेत. ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतात व्यापार सुरू केला आणि संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांची शेकडो वर्षे लूट केली. ब्रिटिशांनी नीळ उत्पादन करणे सक्तीचे केले होते असाच प्रकार करून व्यापारी पुन्हा एकदा सध्याच्या केंद्र सरकारच्या शेती कायद्याच्या आधारे शेतकऱ्यांना वेठीला धरतील. मोदींचे नेतृत्व व्यापारीधार्जिणे आहे; परंतु भारत देशात शेतकरी मोठ्या संख्येने आहेत आणि त्यांच्या मतांमुळे ते आज पंतप्रधान आहेत याचा विसर त्यांना पडला आहे. सध्या दिल्ली परिसरात देशातील शेतकरी बांधवांनी जीवघेण्या थंडीत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. गेल्या ५० दिवसांत अनेक शेतकरी सरकारच्या कठोर कारवाईमुळे दगावले आहेत. असंतोष वाढून देशाची शांतता भंग पावण्याच्या आत सरकारने शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी अक्षय परभणे, अभिजित शेटे, सचिन सापते, संभाजी कदम, यशवंत तोडमल, अभिषेक म्हस्के, भूषण चिंचोरे आदींसह फेसबुकव्दारे पुणे येथून शुभम मिसाळ, मंगेश कदम, औरंगाबाद येथील वाहेद शेख आदी विद्यार्थी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

-----------

फोटो- १९स्माईलिंग

दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य अल्पसंख्याक विभागाचे सचिव मुन्ना चमडेवाले यांनी मंगळवारी छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे अन्नत्याग आंदोलन केले.