शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

कोंडलेला हिरा आम्ही कोंदणात बसविला- उद्धव ठाकरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 12:12 PM

अहमदनगर  : स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्यासारखा कोंडलेला हिरा आम्ही बाहेर काढला आणि कोंदणात बसविला. त्यांना स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्री मंडळात मंत्री केले. या दोन घरण्यांचे आमचे हे कायम ऋणानुबंध आहेत, त्यामुळेच मी या कार्यक्रमाला आलो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

अहमदनगर  : स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्यासारखा कोंडलेला हिरा आम्ही बाहेर काढला आणि कोंदणात बसविला. त्यांना स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्री मंडळात मंत्री केले. या दोन घरण्यांचे आमचे हे कायम ऋणानुबंध आहेत, त्यामुळेच मी या कार्यक्रमाला आलो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

स्व. विखे यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ््यात ते मुंबई येथून आॅनलाईन बोलत होते. ते म्हणाले, शेतकºयांची संस्था ही काचेचं भांडे आहे. मोठे विखे पाटील हे कंजुष नव्हते तर काटकसरी करीत त्यांनी काम केले. स्व. विखे हे शेवटपर्यंत सामान्य माणूस म्हणूनच जगले, वागले. अंगाला साबणाऐवजी त्यांनी अंगाला चिखल लावला. जे काही घडले ते त्यांनी प्रामाणिकपणे आत्मचरित्रामधून मांडले आहे. बघत आणि भोगत ते पुढे आले. सामान्य, शेतकºयांसाठी ते जगले. आपला विचारही तोच ठेवला. गोरगरिबांसाठी देह वेचावा असे ठरवल्यानंतर काय करायचे,हे विचारायची कधीच त्यांना गरज पडली नाही. पक्ष बाजूला ठेवून दोन घराण्यांचे ऋणानुबंध असेच ठेवू या, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, स्व. विखे यांनी त्यांची परिस्थिती बदलली. त्यांनी व्यवस्थेचा दुष्काळ हटविला. आत्मचरित्रामध्ये अनेक आठवणी स्व. बाळासाहेबांनी दिल्या आहेत. अनेक प्रकल्पांमध्ये आराखड्यात बदल करण्याच्या वारंवार त्यांनी सरकारला सूचना केल्या. आराखडा करणाºयांना वस्तुस्थिती सांगितली. त्यामुळे अनेक आराखडे बदलले. सहकारी चळवळ, कारखाने उभारणीसाठी त्यांनी जी मेहनत घेतली ती प्रेरणादायी आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरChief Ministerमुख्यमंत्री