शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कोपरगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा : आमदार स्नेहलता कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 3:34 PM

चालू पावसाळी हंगामात कोपरगाव तालुक्यात पाऊसच झाला नाही. त्यामुळे खरीप पिकांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे.

कोपरगाव : चालू पावसाळी हंगामात कोपरगाव तालुक्यात पाऊसच झाला नाही. त्यामुळे खरीप पिकांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी ट्रीगर वन लागू करावा. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. शासनांने पहिल्या टप्प्यात सर्कलनिहाय राज्यातील दुष्काळी जिल्हे जाहीर केले. तेव्हा त्याच्या दुस-या सर्व्हेक्षणात कोपरगाव तालुक्याचा दुष्काळात समावेश करून त्याबाबत शेतकरी व नागरिकांना असणां-या सोयी सुविधा द्याव्यात, अशी मागणी महसूलमंत्री तथा कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.गोदावरी कालव्यांना पिण्यांच्या पाण्यांबरोबरच शेती सिंचनाचे आर्वतन सोडावे व नमुना नंबर सातचे प्रकटीकरण पाटबंधारे खात्यास काढण्यास सांगावे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवारी शिर्डी दौ-यावर आले असता त्यांच्याशी साई विश्रामगृहात भेट घेवुन शेतक-यांसह हे निवेदन दिले. सध्या विरोधक दुष्काळाचे राजकारण करून युती शासनाला बदनाम करू पहात आहे. शासनाने सर्कलनिहाय राज्यातील दुष्काळी तालुके जाहिर केले आहे, मात्र त्यात कोपरगावचा समावेश नाही. पोहेगाव व दहेगाव बोलका सर्कलमध्ये गंभीर परिस्थिती असत्यांने तेथील शेतक-यांना दुष्काळाच्या योजनांचा लाभ होईल, असे प्राथमिक स्तरावर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले. तेव्हा संपुर्ण तालुकाच दुष्काळात होरपळत आहे. ऐन दिवाळीतच येथे नागरिकांना व जनावरांना पिण्यांच्या पाण्यांची टंचाई निर्माण झाली आहे. तेव्हा येथील शेतक-यांसह अन्य घटकांना याचा लाभ मिळालाच पाहिजे. त्यासाठी कोपरगाव तालुका दुष्काळी जाहिर करावा. त्याबाबत संबंधीत अधिका-यांना सूचना व्हाव्यात असे आमदार कोल्हे म्हणाल्या. रांजणगाव देशमुख प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा धोंडेवाडी पाझर तलाव चालु आर्वतनांत दुष्काळी स्थितीत भरून मिळावा अशी मागणीही आमदार कोल्हे यांनी केली.

 

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर