शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ज्ञानसंपादनाची प्रेरणा गुलामाची असेल तर भाषा समृद्ध कशी होणार? - नारायण सुमंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 5:51 PM

इंग्रज जाऊन इतकी वर्षे झाली, पण आमच्यातला इंग्रज अजून गेला नाही. त्यामुळे भाषेचे वर्चस्वही आपण मान्य करत आहोत, असे प्रतिपादन कवी नारायण सुमंत यांनी केले.

अहमदनगर : इंग्रज जाऊन इतकी वर्षे झाली, पण आमच्यातला इंग्रज अजून गेला नाही. त्यामुळे भाषेचे वर्चस्वही आपण मान्य करत आहोत, असे प्रतिपादन कवी नारायण सुमंत यांनी केले. न्यू आर्टस महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्यावतीने आयोजित मराठी राजभाषा दिनाच्या कार्यक्रमात सुमंत बोलत होते.नारायण सुमंत म्हणाले, जगण्याला जे प्रेरणा देते ते ज्ञान व तंत्रज्ञान आपण शिकत नाही. त्यामुळे अनेक समस्या आपल्याकडे निर्माण झाल्या आहेत. शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि विद्यार्थी वर्गापासून ते शिक्षणापर्यंत अनेक विषय मातृभाषेतून आपणाला मांडता येतात. कवितेच्या माध्यमातून मराठी शब्दातून राजकीय, सामाजिक विषयावरील विडंबने व वात्रटिका प्रभावीपणे करता येतात, असेही ते म्हणाले.कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बी.एच. झावरे होते. प्रास्तविक डॉ.सुनीता भांगे पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ.लक्ष्मीकांत येळवंडे यांनी करुन दिला. सूत्रसंचालन डॉ.महेबुब सय्यद यांनी केले. आभार डॉ.नवनाथ येठेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.निलेश लंगोटे व प्रा.स्वाती चौधरी यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMarathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018