शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

नगर पर्यटनदृष्ट्या समृद्ध करण्यास मोठा वाव; पालकमंत्री हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 1:21 PM

ग्रामविकासासाठी पंधराव्या वित्त आयोगाबरोबरच बराच निधी सरकार देत आहे. नगर शहर ऐतिहासिक वास्तूंनी समृद्ध आहे. त्यातून ते पर्यटनदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी मोठा वाव असून त्यादृष्टीने विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. 

अहमदनगर : ग्रामविकासासाठी पंधराव्या वित्त आयोगाबरोबरच बराच निधी सरकार देत आहे. नगर शहर ऐतिहासिक वास्तूंनी समृद्ध आहे. त्यातून ते पर्यटनदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी मोठा वाव असून त्यादृष्टीने विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्रीहसन मुश्रीफ यांनी दिली. 

पालकमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी नगर शहरात जिल्ह्यातील २१ गावांचा आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. गावांचा विकास झाला, तर लोकांना शहराकडे येण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे शासनाने ग्रामपंचायतींना मोठा निधी दिलेला आहे. त्यातून गावची शाळा, अंगणवाडी, तसेच स्मशानभूमीची कामे प्राधान्याने करा.

नगर जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतली तेव्हापासूनच ठरवले आहे की हे शहर देशात नंबर एकचे करायचे आहे. नगर शहराला ऐतिहासिक वारसा आहे. त्याचा उपयोग करून हे शहर पर्यटनदृष्ट्या मोठ्या प्रमाणात विकसित करता येऊ शकते. त्यासाठी लागेल तेवढा निधी दिला जाईल. सर्वांनी त्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

पुन्हा आम्हीच येणार...

पुन्हा येईन... पुन्हा येईन.. म्हणणा-यांची इच्छा पूर्ण होणार नाही. कारण पुन्हा महाविकास आघाडीच येणार आहे, असा टोला मंत्री मुश्रीफ यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरHasan Mushrifहसन मुश्रीफministerमंत्री