शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

सरकारने फसवी कर्जमाफी केली : अरुण जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:31 PM

शेतकऱ्यांना फक्त शरद पवार हेच न्याय देऊ शकतात़ ते कृषिमंत्री असताना ७२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती़

जामखेड : शेतकऱ्यांना फक्त शरद पवार हेच न्याय देऊ शकतात़ ते कृषिमंत्री असताना ७२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती़ मात्र, आताच्या सरकारने फसवी कर्जमाफी केली़ ज्यांना शेतीचा गंधही कळत नाही ते सरकार सत्तेत बसले आहेत. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न काय समजणार, असा प्रश्न आमदार अरुण जगताप यांनी केला़लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि़ १५) विधान परिषदेचे आमदार अरूण जगताप यांनी जामखेड तालुक्यातील डोणगाव, आरणगाव, पाटोदा या ठिकाणी सभा घेतल्या़ त्यानंतर जामखेड येथे शहरातील विविध भागातून रॅली काढण्यात आली़ रॅलीनंतर जामखेड येथील महावीर भवन येथे सभा झाली़ या सभेत जगताप बोलत होते. यावेळी मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, दत्तात्रेय वारे, शहाजी राळेभात, डॉ. कैलास हजारे, अमजद पठाण, विजय गोलेकर, सुनील लोंढे, राजेंद्र चोपडा, सुमतिलाल कोठारी, अमित जाधव, दिगंबर चव्हाण, उमर कुरेशी, अमोल गिरमे, शेरखान पठाण आदी उपस्थित होते.उपमहाराष्ट्र केसरी काशिद म्हणाले, शेतकºयांचा छळ करणारे सरकार खाली खेचण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे़ अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अशा परिस्थितीत हे सरकार घालवले पाहिजे़ जगताप कुटुंबीय सर्वांच्या मदतीला धावणारे आहे़ त्याचा निश्चितच फायदा होईल़ सर्वांनी प्रामाणिकपणे कामाला लागावे, असे आवाहन काशिद यांनी केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019