शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! जसलोक, केईएमसह मुंबईतील ५० हून अधिक हॉस्पिटलना बॉम्बने उडविण्याची धमकी
2
पाणीपुरी खाल्ल्याने ८० पेक्षा अधिक जणांना विषबाधा;पिंप्री, चांदसणी, कमळगाव येथील रुग्णांवर उपचार सुरू
3
हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का; आमदार, माजी खासदारांनी ४० वर्षांचे नाते संपविले, सदस्यत्वाचा राजीनामा
4
दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मधेच बोलले...
5
टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
6
उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला का नाकारले? आढावा घेण्यासाठी पक्षाने तयार केली 40 पथके
7
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
8
अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले
9
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
10
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
11
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
12
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
13
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
14
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
15
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
16
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
17
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
18
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
19
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
20
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार

पीक विम्यात कोट्यवधीचा घोटाळा : शिवसेनेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 3:16 PM

नगर तालुक्यातील २९ हजार ५७७ शेतकऱ्यांनी २०१८ च्या खरीप हंगामासाठी विमा हप्ता भरला. तालूक्यात खरीपाची पेरही झाली नाही.

केडगाव : नगर तालुक्यातील २९ हजार ५७७ शेतकऱ्यांनी २०१८ च्या खरीप हंगामासाठी विमा हप्ता भरला. तालूक्यात खरीपाची पेरही झाली नाही. पण यातील अवघ्या फक्त १० हजार ५४ लोकांनाच विमा मिळाला. विमा कंपनी आणि कृषी विभाग यांनी नियोजन करून कोट्यवधीचा फायदा विमा कंपन्यांना मिळवून दिला असून नगर तालुक्यातील १९ हजार ५२३ शेतकरी विम्यापासून वंचीत ठेवल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, नगरसेवक दिलीप सातपुते, प्रविण कोकाटे, आबासाहेब कोकाटे, तालुका प्रमुख राजू भगत, उपतालुका प्रमुख प्रकाश कुलट यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला़ याबाबत जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले म्हणाले, पूर्वी सर्वंकष पिक विमा होता आणि शासनाच्या जनरल इन्शुरन्स कंपनीकडे विम्याचा कारभार होता. त्यावेळी नगर तालुक्यात २०१४-१५ मध्ये ६२ टक्के, २०१५-१६ मध्ये ७५ टक्के, २०१६-१७ मध्ये २३ टक्के लोकांना विम्याचा लाभ झाला. पण पंतप्रधान पिक विमा योजनेत खाजगी कंपन्याकंडे विमा दिला गेला त्यावेळी २०१७-१८ मध्ये १६ टक्के आणि २०१८-१९ ला ४८ टक्केच विमा मिळाला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर