शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

काँग्रेसला आत्मचिंतनाची गरजच नाही - विखे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 4:19 AM

प्रत्येक पराभवानंतर आत्मचिंतन करण्याचे बोलले जाते मात्र आता राज्यात काँग्रेसला आत्मचिंतनाचीही गरज राहिली नाही.

शिर्डी : प्रत्येक पराभवानंतर आत्मचिंतन करण्याचे बोलले जाते मात्र आता राज्यात काँग्रेसला आत्मचिंतनाचीही गरज राहिली नाही. कारण काँग्रेसकडून लोकांच्या अपेक्षा आता संपल्या आहेत, अशी जळजळीत टीका ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी केली.साईदर्शनासाठी शिर्डीत आलेल्या विखे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला़ नेत्यांना लोकांच्या भावना पहिल्यापासूनच समजल्या नाहीत़ नेते मंडळी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहत बसली, यामुळे पक्षाचा सामान्य कार्यकर्ता दूर गेला. नेत्यांवर विसंबून असणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याचे आता एवढ्या मोठ्या पराभवानंतर भविष्य काय ही चिंतेची बाब असल्याचे विखे म्हणाले.>भाजप प्रवेशाचे संकेतभाजप प्रवेशाबाबत त्यांना छेडले असता जनभावनेचा आदर करू, असे सूचक वक्तव्य करून भाजप प्रवेशाचे संकेत विखे यांनी दिले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर