शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

सरपंचपदासाठी ४३४ जण इच्छुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 11:35 AM

जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंचपदासाठी ४३४ अर्ज आले. तर सदस्यपदासाठी १६१०जण इच्छुक आहेत.

अहमदनगर : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंचपदासाठी ४३४ अर्ज आले. तर सदस्यपदासाठी १६१०जण इच्छुक आहेत.आॅक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींसाठी २६ सप्टेंबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी ५ सप्टेंबरपासून अर्ज दाखल केले जात होते. प्रारंभी अर्ज भरण्याचा वेग कमी होता. परंतु ८ सप्टेंबरनंतर हा वेग वाढला. मंगळवारी अखेरच्या दिवशी सरपंचपदासाठी २३३, तर सदस्यपदासाठी ९५९ अर्ज दाखल झाले. एकूण अर्जांची संख्या २०४४ झाली. अर्जांची छाननी १२ सप्टेंबरला होणार असून, अर्ज मागे घेण्याचा कालावधी १५ सप्टेंबर (दुपारी ३ पर्यंत) आहे. त्याच दिवशी चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.या गावांत होणार निवडणूकजामखेड : जवळा, फक्राबाद, हाळगाव, धनेगाव, बेलपांढरी, गिडेगाव, गोमलवाडी, घोडेगाव, जैनपूर, जायगुडे आखाडा, खामगाव, खेडले काजळी, लोहारवाडी, नांदूर शिकारी, पानसवाडी, पाथरवाला, राजेगाव, सौंदाळा, वडुले, वंजारवाडी, झापवाडी, अकोले : लाडगाव, देवगाव, मुतखेल, वाळुंजशेत, रेडे, कोहणे, रतनवाडी, पिंपळदरवाडी, जहागीरदरावाडी, पेढेवाडी, पाचपट्टावाडी, तिरढे, कुमशेत, पेंडशेत, सुगाव बु., पाचनई, अंबित, शिसवद, बारी, साम्रद, कोकणवाडी़पारनेर : जामगाव, वडनेर हवेली़पाथर्डी : साकेगाव, दगडवाडी, डांगेवाडी, अंबिकानगर, रेणुकाईवाडी, टाकळी मानूर, करंजी, हात्राळ, शंकरवाडी, सैदापूर, राहुरी : माहेगाव, मालुंजे खुर्द, मुसळवाडी, टाकळीमियॉ, खुडसरगाव, चिखलठाण, कोपरगाव : गोधेगाव, धामोरी, शिरसगाव़ 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरsarpanchसरपंच