शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

नगर जिल्ह्यात २६३ जणांची चाचणी पॉझिटिव्ह; ३७९ रुग्णांना सोडले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 12:59 PM

नगर जिल्ह्यात मंगळवारी २६३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. तर ३७९ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४९४ इतकी झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे, असे जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणेने सांगितले.

अहमदनगर : जिल्ह्यात मंगळवारी २६३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. तर ३७९ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४९४ इतकी झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे, असे जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणेने सांगितले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६१ आणि अँटिजेन चाचणीत १६१ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर (६१), जामखेड (८), कोपरगाव (१२), नगर ग्रामीण (११), पारनेर (१२), शेवगाव (१०),श्रीगोंदा (१५), श्रीरामपूर (२८), इतर जिल्हा (१), अकोले (१३), कर्जत (६), नेवासा (९), पाथर्डी (१९), राहाता (७), राहुरी (१३), संगमनेर (३७), कन्टोन्मेंट (१) येथील रुग्णांचा समावेश आहे.

मंगळवारी घरी सोडलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर ३३, अकोले ३१, जामखेड १३, कर्जत १५, कोपरगाव १७, नगर ग्रामीण ४, नेवासा ३०, पारनेर २७, पाथर्डी ३५, राहाता २९, राहुरी २०, संगमनेर ६९, शेवगाव १९, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर २५, कॅन्टोन्मेंट ७ आणि मिलिटरी हॉस्पिटल १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत बरे झालेली रुग्णसंख्या ही ६१२४४ इतकी असून १४९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ९३४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण रुग्णसंख्या ६३ हजार ६७२ इतकी झाली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य