शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सरकारच्या चाकात हवा भरण्याचे ठिकाण नेमके कोणते?  भाजपचे खासदार सुजय विखे यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 18:43 IST

जनमताच्या विरोधात जावून बनलेल्या महाविकास आघाडी सरकारला तीन चाके आहेत. यातील चाकांची हवा कमी झाल्यानंतर ते भरण्याचे ठिकाण नेमकं मुंबई, बारामतीला की संगमनेरला आहे? हा  खरा प्रश्न आहे, अशी टीका खासदार सुजय विखे राज्य सरकारवर केली.

शिर्डी : जनमताच्या विरोधात जावून बनलेल्या महाविकास आघाडी सरकारला तीन चाके आहेत. यातील चाकांची हवा कमी झाल्यानंतर ते भरण्याचे ठिकाण नेमकं मुंबई, बारामतीला की संगमनेरला आहे? हा  खरा प्रश्न आहे, अशी टीका खासदार सुजय विखे राज्य सरकारवर केली.

खासदार विखे यांच्या हस्ते कोरोना चाचणी संकलन केंद्राचे शिर्डीत उद्घाटन झाले. यानंतर नगरपंचायतीमध्ये पदाधिकाºयांसमवेत झालेल्या बैठकीनंतर विखे यांंनी माध्यमांशी संवाद साधला. 

आम्ही सरकार पाडू इच्छित नाही. सरकार आपोआप पडणार आहे. महाविकास आघाडीच सरकार त्यांनी चांगल चालवावे, अशी आमची इच्छा आहे. मात्र ते चालवत नाहीत. फक्त भाजपवर आरोप केला जातो, अशी  टीका खासदार विखे यांनी केली़

 शिर्डीचे साईबाबा मंदिर लवकरात लवकर सुरु करावे, यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेवून आपण  देणार असल्याची माहिती  भाजपचे  खासदार विखे यांनी दिली. 

 राज्यातील तीर्थक्षत्र असलेल्या मंदिरामध्ये विश्वस्त मंडळ आहेत. आॅनलाईन पासेसच्या माध्यमातून दर्शनाचे  नियोजन करु शकतात. अशा मंदिरांना राज्य सरकारने परवानगी देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीSujay Vikheसुजय विखेBJPभाजपाPoliticsराजकारण