शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिली ९४५ कोटी देणगी?
2
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
3
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
4
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
5
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
6
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
7
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
8
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
9
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
10
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
11
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
12
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
13
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
15
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
16
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
17
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
18
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
19
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
20
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे

जामखेडला बारा दिवसाआड पाणी; भुतवडा तलावाने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 12:18 IST

जामखेड शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नगरपरिषदेने पाच वीजपंप बसवून खड्ड्यातील पाणी उपसा सुरू केला आहे. यामुळे शहर व वाड्यावस्तीसाठी १२ ते १५ दिवसांनी पाणीपुरवठा होईल.

अशोक निमोणकर । जामखेड : शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलावाने तळ गाठला आहे. त्यात अवघे तीन टक्के पाणी शिल्लक आहे. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नगरपरिषदेने पाच वीजपंप बसवून खड्ड्यातील पाणी उपसा सुरू केला आहे. यामुळे शहर व वाड्यावस्तीसाठी १२ ते १५ दिवसांनी पाणीपुरवठा होईल.भुतवडा तलावातून शहराला पाणीपुरवठा तीन महिन्यांपासून  दहा दिवसाआड केला जात आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस तलावातील पाण्याला डबक्याचे स्वरूप आले. त्यामुळे  पाणी पुरवठा करणाºया चारीच्याही खाली पाणी गेले. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद पडला होता. मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी तातडीने कर्मचाºयांच्या ताफ्यासह भुतवडा तलावावर जाऊन तेथील पाहणी केली. खड्ड्यातील पाणी चारीत टाकण्यासाठी पाच अश्वशक्तीचे तीन पंप व साडेसात अश्वशक्तीचे दोन पंप बसविण्यात आले. महावितरण अधिकारी, कर्मचारी यांना बोलावून रोहित्रातून वीज कनेक्शन घेऊन सिंगल फेजवर तीन वीजपंप दिवसरात्र चालू राहतील. दोन वीजपंप शेतीसाठी असणाºया वीजवाहक तारेवर टाकून बारा तास वीजपंप चालू राहील, असे नियोजन केले.मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी तलावातून अनधिकृत पाणी उपसा करणा-या पाच वीजपंप व १०० मीटर पाईप जप्त केला. येथील अवैध पाणी उपशाकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. त्या वृत्ताची दखल घेत जगताप यांनी कारवाई करून तातडीने शहराचा पाणीपुरवठा सुरळीत केला.    

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडDamधरणWaterपाणी