शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
2
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
3
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
4
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
5
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
6
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
7
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
8
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
9
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
11
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
12
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
13
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
14
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
15
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
16
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
17
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
18
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
19
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
20
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...

...तर मस्साजोगसारखी घटना नगरमध्ये घडली असती; सुजय विखेंच्या वक्तव्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 12:33 IST

आपण जर यावेळी चुकीच्या माणसाला निवडून दिले असते, तर बीडसारखे प्रकरण आपल्या अहिल्यानगरमध्ये झाले असते, असं सुजय विखेंनी म्हटलं आहे.

BJP Sujay Vikhe: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नराधमांनी निर्घृण हत्या केली. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असून बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं जात आहे. अशातच आता महायुतीतील भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनीही बीडचं नाव घेत आपल्या स्थानिक विरोधकांना टोला लगावला आहे. "विधानसभेची निवडणूक महत्त्वाची होती. आपण जर यावेळी चुकीच्या माणसाला निवडून दिले असते, तर बीडसारखे प्रकरण आपल्या अहिल्यानगरमध्ये झाले असते. तीन महिन्यांत मस्साजोगसारखी घटना घडली असती. मतदारांनी अहिल्यानगरला बीड होण्यापासून वाचवले," असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेर येथे आमदार शिवाजी कर्डिले, काशीनाथ दाते, संग्राम जगताप यांचा ग्रामस्थांनी सन्मान केला. तसेच 'खेळ पैठणी'चा कार्यक्रमही पार पडला. या कार्यक्रमाला सुजय विखे उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात विखे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. 

सुजय विखे पुढे म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत मला जरी नाकारले असले तरी अहिल्यानगर तालुक्याला पाणी द्यायच्या जबाबदारीचे खाते हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना मिळाले आहे. पुढील निवडणुकीत पाणी देणाऱ्यालाच मतदान केले पाहिजे अशी प्रत्येकाने भूमिका ठेवली पाहिजे. कर्डिले, दाते, पाचपुते यांच्या सहकार्याने शब्द देतो की, अडीच वर्षांच्या काळात साकळाई पाणी अकोळनेर गावात आणल्याशिवाय परत येणार नाही," अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेAhilyanagarअहिल्यानगरBJPभाजपा