शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

तीन लाखांच्या डाळिंबाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 15:14 IST

साकूर येथील एका शेतक-याच्या डाळिंब बागेतून सुमारे तीन लाख रुपये किमतीची २०० कॅरेट डाळिंब फळे चोरीस गेल्याने पठारभागातील सर्वच डाळिंब उत्पादक शेतकºयांमध्ये घबराट पसरली आहे. 

घारगाव : ग्रामीण भागात घरफोड्या, वाहन चोरी प्रकाराबरोबरच आता फळ पिकांच्या चोºयांचे प्रमाणही वाढले आहे. साकूर येथील एका शेतकºयाच्या डाळिंब बागेतून सुमारे तीन लाख रुपये किमतीची २०० कॅरेट डाळिंब फळे चोरीस गेल्याने पठारभागातील सर्वच डाळिंब उत्पादक शेतक-यांमध्ये घबराट पसरली आहे.                 संगमनेर तालुक्यातील साकूर येथील शेतकरी राजेंद्र भिमाजी कोल्हाळ यांची दीड एकरात डाळिंबाची बाग असून बागेत चांगल्या प्रकारची फळे आली आहेत. फळे विक्रीस आली असताना अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री ते रविवारी दुपारच्या दरम्यान बागेत प्रवेश करून डाळिंबाचे सुमारे २०० कॅरेट चोरी केले. या अज्ञात चोरट्यांनी सुमारे तीन लाख रुपयाचे डाळिंब चोरल्याचे राजेंद्र कोल्हाळ यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेश टकले हे करीत आहेत.

टॅग्स :theftचोरीAhmednagarअहमदनगर