शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

‘त्या’ दोन हरभरा ट्रक सोडण्याचा औरंगाबाद खंडपीठाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 12:52 IST

शेवगाव येथील बहुचर्चित हरभरा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याचिकाकर्त्याला १२ लाख रुपयांची बँक गॅरंटी दुय्यम निबंधकांकडे जमा करुन, ‘त्या’ हरभ-याने भरलेल्या दोन ट्रक सोडण्याचा आदेश दिला आहे. 

शेवगाव : येथील बहुचर्चित हरभरा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याचिकाकर्त्याला १२ लाख रुपयांची बँक गॅरंटी दुय्यम निबंधकांकडे जमा करुन, ‘त्या’ हरभ-याने भरलेल्या दोन ट्रक सोडण्याचा आदेश दिला आहे. 

शेवगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील जगदंबा सहकारी संस्थेच्या, हरभरा हमीभाव केंद्रावर ८ मे रोजी सायंकाळी हरभ-याने भरलेल्या दोन ट्रक खाली करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना संशय आल्याने त्यांनी या ट्रक नजरकैदेत ठेवल्या. 

नाफेडचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस.आर.आभाळे यांनी खंडपीठात प्रतिज्ञापत्र दिले. पोलिसांनी आमची तक्रार दाखल करुन घेतली नाही, असे त्यात म्हटले आहे. ट्रक सोडवण्यासाठी अशोक सुवलाल ललवाणी यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

 ललवाणी यांच्या वकिलांनी हरभरा नाशवंत असल्याने त्या ट्रक सोडून द्याव्यात, असा युक्तिवाद केला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी, न्यायमूर्ती सुनील देशमुख यांच्या खंडपीठाने मालाच्या किंमती इतकी १२ लाख रुपयांची बँक गॅरंटी दुय्यम निबंधक यांच्याकडे जमा करुन ‘त्या’ ट्रक सोडून देण्याचा आदेश दिला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रशांत भराट, संघटना तालुका अध्यक्ष प्रवीण म्हस्के, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, अमोल देवढे, अशोक भोसले, प्रशांत घुमरे, यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावCrime Newsगुन्हेगारी