प्रत्येक मतदारसंघात किमान ५०० उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ‘ईव्हीएम’वर मर्यादा आहेत. अशा स्थितीत निवडणूक आयोग बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, तर वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही होईल, असे निवडणूक अधि ...
नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणाचा तपास शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अमोल भारती यांनी आरोपींचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली असून, त्यांच्या पथकाने सवेडी उपनगरातील आणखी एकाला अटक केली. ...
श्रीरामपूर : शिर्डी व अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या विजयासह देशभरातील मोदी लाटेच्या विजयाचा जल्लोष श्रीरामपुरात फटाक्यांच्या आतषबाजीत साजरा करण्यात आला. ...
शिर्डी : साईबाबांच्या समाधी शताद्बी महोत्सवाच्या निमित्ताने शहरातील विविध विकासकामांसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली ...