श्रीगोंदेकरांसाठी संजीवनी ठरणारे कुकडीचे आवर्तन यंदा मात्र, मृगजळ ठरले आहे़ त्यामुळे लाभक्षेत्रातील हजारो एकर फळबागांना टँकरद्वारे पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे़ ...
सावेडी उपनगरातील पाणी प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सुटलेला नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँगे्रसच्यावतीने महापालिकेत माठ फोडून थाळी नाद करण्यात आला़ ...
कर्जमुक्तीसाठी संपाचे हत्यार उपसलेल्या शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी केले आहे़ ...
दुचाकीवरील शंकर औटी (वय १९, रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर) व अक्षय बाळासाहेब बर्डे ( वय १७ रा. निमोने, ता़ शिरूर ) या दोन तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ ...