जिल्ह्यात आठवड्यापासून दमदार पाऊस सुरुच असून आतापर्यत जिल्ह्यात १०० टक्के पावसाने हजेरी लावली अहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे. ...
अहमदनगर जिल्ह्यात येत्या दोन दिवसात हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावणार आहे़ पाच दिवस ढगाळ आकाश राहणार असल्याची माहिती हवामान विभाग शास्त्रज्ञ डॉ़रविंद्र आंधळे यांनी सांगितले़ ...
तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या दोन अपघातात तीन जण जागीच ठार झाले. पहिली घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कोल्हार-घोटी राज्यमहामार्गावरील समनापूर शिवारात घडली. यात दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या जोराच्या धडकेत दोघे जण जागीच ठार झाले. ...
काष्टी : काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील आठवडे बाजारात चोरी अथवा रस्तालूट करण्याच्या उद्देशाने आलेल्या पाचपैकी तीन दरोडेखोरांना श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एअरगन, कोयता व मिरची पूड जप्त करण्यात आली. दोघेजण फरार झाले. शनिवारी पहाटे साडेपा ...
आळेफाटा : रस्ता ओलांडताना दुधाच्या टँॅकरची धडक बसून एक महिला जागीच ठार तर चार वर्षांचा चिमुरडा बालक गंभीर जखमी झाला. नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव येथे मंगळवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास हा अपघात घडला. ...
कोपरगाव : तालुक्यातील पढेगाव शिवारात दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या ६ जणांच्या टोळीला पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केले आरोपींना न्यायालयात हजर केले असता ३० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. ...
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई करत दोन कोंबडीचोरांना अटक केली. तालुक्यातील शिवारातून शेळ्या व कोंबड्यासह आरोपींना कोळगाव शिवारातून ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले ...
नगर तालुक्यातील निंबोडी येथील दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे़ ...
शाळेची इमारत कोसळून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने संतप्त गावक-यांनी गावातील शाळेला कुलूप ठोकले असून नवीन इमारत उभी करेपर्यत मुले शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला. या घटनेचा निषेध म्हणून ग्रामस्थानी अहमदनगर - बीड राज्यमार्र्गावर दोन तास रास्ता ...