राहाता तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८५ टक्के मतदान झाले.नांदुर्खी बुद्रुक येथील किरकोळ वादावादी वगळता. मतदान प्रक्रीया सुरळीत व शांततेत पार पडली. ...
तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरासरी ८५.३७ मतदान झाले. तालुक्यात ४१ सरपंचपदासह २६२ सदस्यपदाच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. ...
श्रीगोंदा तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीसाठी सरासरी ८२.४० टक्के मतदान झाले असून सर्वाधिक मतदान चवरसांगवीत ९८% तर सर्वात कमी मतदान काष्टीला ७७% झाले आहे ...
नगर तालुक्यात आज २८ गावांसाठी शांततेत मतदान झाले. सरासरी ८८ टक्के मतदान झाले असून सारोळा कासार, सोनेवाडी, टाकळी येथे किरकोळ वादावादी झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. ...
तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान झाले. तालुक्यात सरासरी ८१ टक्के मतदान झाले. रावतळे - कुरुडगाव येथे सर्वाधिक ९२.३३ टक्के तर दहिगावने येथे सर्वात कमी ७१.७० टक्के मतदान झाले ...
कल्याण - विशाखापट्टणम महामार्गावरील पिंपळगाव लांडगा येथे टोल नाका प्रस्तावित करण्यात आला होता. परंतु या जमिनी बागायती असल्याने टोल नाका पुढे करण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाºयांना दिल्या आहेत. ...
शहरातील वाढत्या भारनियनाविरोधात सत्ताधारी भाजपावरही आंदोलनाची वेळ आली. भारनियमनच्या चुकीच्या वेळेमुळे पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला असून याबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात, तसेच शहरातील भारनियमन त्वरित रद्द करावे, अशी मागणी भाजपा पदाधिका-यांनी महाव ...