अकोले: सरकारने रक्ताच्या नात्यातून जात वैधता ठरवण्याचा निर्णय घेतला गेल्यामुळे बोगस घुसखोर आदिवासींना पाठबळ मिळेल. खरे आदिवासी योजनांपासून वंचित राहतील? त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक् ...
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर, कोळगाव परिसरात शनिवारी, रविवारी झालेल्या वादळी पावसामुळे ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ऊस पिक जमीनदोस्त झाले आहे. ...
अहमदनगर : जिल्ह्यात २०४ ग्रामपंचायतींपैकी १०८ ग्रामपंचायतींवर भाजपाप्रणित मंडळांनी सत्ता मिळविल्याचा दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड केला आहे़ पक्षाच्या ... ...
अहमदनगर : जिल्ह्यातील २०५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल हाती येत असून, यापैकी बहुतांशी ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले आहे. यातील दहा ग्रामपंचायती बिनविरोध ... ...
लावणी हा महाराष्ट्राच्या मातीमधील कलाप्रकार. गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. हाच त्रिवेणी संगम आता न्यूझीलंडमध्ये घुमणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा येथील राजश्री व आरती काळे यांच्या कालिका केंद्राचे ११ कलावंत न्यूझील ...
जन आंदोलनाच्या तयारीसाठी देशभरातील प्रमुख कार्यकर्त्यांचे राळेगणसिध्दी येथे शनिवार व रविवारी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सरकारला तीन महिने वेळ देऊन या काळात हजारे विविध राज्यात सभा घेऊन जनजागृती करणार आहेत. ...
राजळे यांच्या निधनाचे वृत्त समजताच पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील समर्थकांची कासार पिंपळगावकडे रीघ लागली. रविवारी सकाळी मुंबईहून त्यांचे पार्थिव सिद्धसावली या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. ...
अहमदनगर : पाथर्डी तालुक्याचे माजी आमदार राजीव राजळे हे बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणून राजकारणात प्रसिद्ध़ साहित्य, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, तत्वज्ञान आणि ... ...