लोकपाल, लोकायुक्त यांना कमजोर बनविणारा कायदा केवळ तीन दिवसात भाजपा सरकारने केला आहे. सरकार कोणत्याही चर्चेशिवाय असा कायदा तयार करीत असल्यामुळे हे सरकार हुकूमशाहीच्या दिशेने चालले आहे. हा देशासाठी सर्वात मोठा धोका आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ...
भुतकरवाडी येथील महालक्ष्मी उद्यानात तात्पुरत्या स्वरूपात ड्रॅगन रेल्वे खेळणी बसविण्यात येणार आहे. नालेगाव परिसरात बेघरांसाठी निवारा उभारण्यात येणार आहे. ...
थोरात सहकारी साखर कारखान्याने केवळ २३०० रुपये उचल दिली. त्यामुळे ऊसउत्पादक शेतक-यांमध्ये असंतोष आहे. १ जानेवारीपर्यंत उसाला पहिली उचल २ हजार ५५० रुपये इतकी न दिल्यास थोरात कारखान्याविरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ...
श्रीगोंदा शहरात दशक्रिया विधीच्या वेळी काकस्पर्श होत नसल्याने सत्ताधारी - विरोधकांनी एकत्र येऊन बंधा-यातील पाणी सोडून दिले. शहरातील गोरे मळा बंधा-यातील लाख मोलाचे पाणी सोडून देण्यात आले. ...
अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यातील अकलापूर शिवारात मुगदरा येथे सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने एकास मारहाण करून जखमी करणा-या चार संशयित चोरट्यांना ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत पकडून घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. ...
भिस्तबाग महाल,तपोवन रोड परिसरातील वसाहतीमध्ये अवेळी पाणी पुरवठा होतो, तसेच पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी दुपारी महापालिकेसमोर माठ फोडले. ...
वीजबिलाची थकबाकी न भरल्याने महावितरणने शेतकºयांच्या कृषिपंपांवर कारवाईचा बडगा उगारला असून, गेल्या २६ दिवसांत जिल्ह्यातील ३७ हजार शेतक-यांची वीज खंडित करण्यात आली आहे. ...
हरमीतसिंग रागीची फटकेबाजी आणि विशाल शेटे याच्या धारदार गोलदांजीच्या बळावर विनर्स औरंगाबाद संघाने भेंड्याच्या जिजामाता ज्युनिअर कॉलेज संघाचा ३१ धावांनी पराभव केला. ६१ चेंडूत ९१ धावा चोपणा-या हरमीतसिंग रागीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. ...
मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातुन आज मंगळवारी सकाळी ८ वाजता १०० क्युसेकसने पाणी सोडण्यात आले़ रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले असल्याची माहीती मुळा डावा कालव्याचे शाखा अभियंता विकास गायकवाड यांनी दिली़ ...
अचानक दहा रोहित्र बंद केल्याच्या निषेधार्थ ब्राम्हणीतील शेतक-यांनी महावितरण कार्यालयासमोर हल्लाबोल करत ठिय्या आंदोलन केले. तात्काळ वीज पुरवठा सुरू न केल्यास रास्ता रोकोचो इशारा संतप्त शेतक-यांनी दिला आहे. ...