शिर्डी शहर अभाविपच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा पदयात्रा चे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेमध्ये शेकडो विद्यार्थ्यांसह शहरातील विविध घटक जाती-धर्माच्या भिंती तोडत ४०१ फूटाचा अखंड तिरंगा खांद्यावर घेऊन यात्रेत सहभागी झाले. ...
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्याची वाटचाल टंचाईमुक्तीच्या दिशेने सुरु आहे. याशिवाय, कृषी योजनांच्या अंमलबजावणीत जिल्ह्याने चांगले काम केले आहे. ...
केवळ धार्मिकतेचा प्रचार प्रसार न करता साईभक्तांच्या ह्वदयात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचे कार्यही संस्थानच्या माध्यमातुन करण्यात येते असे़ पहिल्या प्रजासत्ताक दिनी साईसंस्थानने गावातून रथ मिरवणूक काढून ...
प्रजासत्ताकदिनी गावोगावी बोलविलेल्या ग्रामसभांना उपस्थित न राहण्याचा निर्णय ग्रामसेवकांनी गुरुवारी जाहीर केला आहे. तर जिल्हा परिषदेने ग्रामसेवकांना हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत. ...
शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध सर्वेक्षण होत असताना त्रयस्त संस्थेकडून सर्वेक्षण करण्याची गरजच काय असा सवाल उपस्थित करत सरकार स्वत: खरुज दाखवित आहे. ...
शिक्षण घेतानाही गरिबीची पर्वा न करता जिद्दीने शिक्षण घेतले पाहिजे. त्याने ठरविले तर तो वा-याचीही दिशा बदलू शकतो, असे मत ख्वाडा या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांनी व्यक्त केले. ...