गेल्या दोन महिन्यांपासून कोतूळ व ब्राह्मणवाड्यात एकाच दिवशी चो-या होत आहेत. शनिवारी रात्री दोनच्या सुमारास कोतुळमध्ये भांड्याचे दुकान तर ब्राह्मणवाड्यात स्टेट बँकेच्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. ...
राष्ट्र भक्तीपासून दूर जाणारे आंतकवादाने मरतील. तसेच राम मंदिराच्या निर्मितीसाठी आपले जीवन अर्पण असून राम मंदिर होणारच. भगव्याला त्रास देणा-यांचा सर्वनाश होईल, असे प्रतिपादन साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले. ...
खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थान अतिक्रमणात असल्याची तक्रार त्यांचेच नातेवाईक विनोद अमलोक गांधी यांनी महापालिकेकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेच्या नगररचना विभागाने मंगळवारी दुपारी निवासस्थानाची मोजणी केली. ...
शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष, माजी आमदार जयंत मुरलीधर ससाणे (६०) यांचे सोमवारी पहाटे श्रीरामपूर येथे निधन झाले. ...
भाजपाचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करणा-या बंटी राऊत याच्यासह अनोळखी चौघांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कॉस्टेबल बिलाल शेख यांनी फिर्याद दाखल केली आहे. ...
कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावरील एकोणीस मैल शिवारातील बिकानेर ढाब्याच्या समोर रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. ...
शहरातील मार्केटयार्ड परिसरातील भवानीनगर येथील पाईप गोडावूनला आग लागून लाखो रूपयांचे नुकसा झाले. शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ...
शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्या व विविध प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जोरदार निदर्शने करण्यात आली. ...
साखर उद्योगात नेहमी नवीन बदल होताना दिसतात. नवीन तंत्रज्ञानाचा वापर साखर कारखानादारीत होतो. परंतु वषार्नुवर्षे चालत आलेल्या सांकेतिक भाषेचा वापर साखर कारखान्यात चांगल्या पध्दतीने होतो. ...