तालुक्यातील वाळू, माती, मुरुम तस्करीच्या विरोधात श्रीगोंदा तहसील कार्यालयाने दोन पोलिसांचा समावेश असलेले भरारी पथक तैनात केले आहे. हे पथक २४ तास काम करणार आहे. ...
औरंगाबाद येथील भाजपा पदाधिका-यावर महिनाभरापूर्वी खुनी हल्ला करून फरार झालेल्या तिघा आरोपींना येथील स्थानिक गुन्हे शाखेने घोडेगाव (ता़ नेवासा) येथून अटक केली. ...
माती वाचली, तर देश वाचेल. आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो, निरोगी आयुष्य जगता यावे म्हणून प्रयत्न करतो. सध्याच्या काळात माणसाचे जीवनमान कमी होत चालले आहे. ...
संपाच्या चौदाव्या दिवशी ग्रामीण टपाल कर्मचा-यांनी येथील मुख्य कार्यालयासमोर मुंडण करत सरकारचा निषेध केला. आंदोलनाची सरकारने अद्याप दखल घेतलेली नसल्याने कर्मचा-यांनी संताप व्यक्त केला. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं अहमदनगर केंद्रावर महाराष्ट्र गट क (पूर्व) परीक्षा रविवारी ( दि.१० जून) रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा २६ उपकेंद्रांवर घेण्यात येणार असून जिल्हा केंद्रावर एकुण ७ हजार ५१२ उमेदवार परीक्षा देणार आहेत. शहरातील २६ उप ...
शहरातील प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ़ महेश राऊत (वय ४१) यांनी सोमवारी रात्री मार्केटयार्ड परिसरातील फाटके हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकिस आली. ...
दुधाला हमीभाव मिळण्यासाठी चालू असलेल्या शेतकरी आंदोलकांच्या वतीने पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेध आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाकिस्तान ...
जिल्ह्याच्या दक्षिणेतील तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल मध्यरात्री कर्जत, जामखेड, व श्रीगोंदा तालुक्यात दमदार पाऊस झाला. रात्रीपासून जिल्ह्यातील विविध भागात पाऊस सुरु आहे. ...
अपघातग्रस्तांना मदत केली तर नाहक पोलिसांची कटकट मागे लागेल या मानसिकतेतून बहुतांशी जण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्यांकडे कानाडोळा करून पुढे जातात. एमआयडीसी पोलिसांनी मात्र अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या ग्रामस्थांना शासनाकडून बक्षीस मिळावे अशी शिफारस ...
पुणे येथील आल्हाट कुटुंबाला तालुक्यातील नान्नज परिसरात मुलगी पहायला बोलावून तीन ते चार जणांनी दमबाजी करीत मोबाईलसह अंगावरील ३४ हजार रूपयांचे दागिने लुटून नेले. ...