तेजगड बडोदा शहरापासून ९० किमी अंतरावर असणारे छोटं गांव. इथे पद्मश्री डॉ.गणेश आणि त्यांची पत्नी डॉ.सुरेखादेवी 'भाषा' नावाची एक बिनसरकारी संस्था चालवतात. ...
प्रवरा नदीपात्रात सुरू असलेला बेकायदा वाळू उपसा रोखणाºया कान्हेगाव येथील तरुणांवर ठेकेदारांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. तंटामुक्त गावात तस्करांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ...
तालुक्यातील नवलेवाडी हद्दीतील हॉटेल पथिक व हॉटेल विजय या दोन दारू दुकानांचे दारू परवाने रद्द करण्यात आले आहेत. तालुका दारुबंदी आंदोलनाने केलेल्या तक्रारींनुसार जिल्हाधिकारी यांनी हे आदेश दिले आहे. ...
संगमनेर तालुक्यातील माळेगांव हवेली येथील लोकांना गेल्या ७० वर्षांपासून एसटी महामंडळाच्या लालपरीची प्रतीक्षा लागली आहे. एस. टी. बस नसल्याने विद्यार्थी, पालकांची मोठी गैरसोय होत आहे. ...
तालुक्यातील मोहा शिवारात बीड रस्त्यावर टाकलेला दिवाणखाना मोहा ग्रामस्थांनी रद्द करावा, असे का म्हणाला यावरून दोन कलाकेंद्र चालकांमध्ये फोनवरून शिविगाळ, दमदाटी करण्यात आली. व १० जून रोजी रात्री एकच्या सुमारास घुंगरू कलाकेंद्रावर झोपलेल्या कलाकेंद्र चा ...
शनी शिंगणापूर देवस्थान शिर्डी व कोल्हापूरच्या धर्तीवर शासन ताब्यात घेणार असून अध्यक्ष व विश्वस्तांची निवड शासनामार्फतच होणार असल्याचे समजले. याबाबत लवकरच कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव येणार आहे . ...
गेल्या दोन दिवसापासून पगारवाढीच्या मुद्यावरून राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळे राज्यातील प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम होत यामध्ये कोपरगाव स्थानकाला देखील १४ लाखांचा आर्थिक फटका बसला आहे. ...
अहमदनगरचा उल्लेख करताना ‘अहमदनगर’ करु नका. त्याऐवजी ‘अंबिकानगर’ असे म्हणा, असे शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी सभेत सांगितले. नगर शहराच्या नामांतराचा प्रस्तावच त्यांनी सभेत मांडला. अहमदनगरमधील टिळक रोड येथील सभेत भिडे बोलत होते. ...
महात्मा फुले कृषि विद्यापीठाने केवळ संशोधन करीत बसण्यापेक्षा युवकांना निर्यातीसाठी काय करता येईल याचा विचार केला नाही़ विद्यापीठ म्हणजे पांढरा हत्ती हा आरोपच सत्य असून संशोधन केले म्हणजे काम संपले असे नसून कृषी विद्यापीठांनी निर्यातीसाठी प्रयत्न करण् ...