शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. वाहनांची वाढलेली संख्या आणि अरुंद रस्ते हे वाहतूक समस्यांचे मूळ कारण असले तरी पुरेशी वाहनतळांची सुविधा उपलब्ध नसल्याने रस्त्यावरच वाहने विस्कळीत स्वरुपात उभी असतात. ...
अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. पहिला टप्पा अनुदानित तुकड्यांच्या प्रवेशासाठीचा असून, अनुदानित तुकड्यातील जागा भरल्यानंतर विना अनुदानित तुकड्यांत प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे दहावीत सर्वाधिक गुण मिळालेल्यांना यंदा अनुदान ...
तालुक्यातील वारी येथील गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड या कारखान्याच्या रासायनिक स्त्रोतामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्यामुळे अनेक उद्भव दूषित झाले असल्याच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. ...
कुकडी कालवा दुरुस्तीचे काम बुधवारी पूर्ण झाले. त्यामुळे गुरुवारपासून (दि. १४) येडगाव धरणातून आवर्तन सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातील सूत्रांकडून समजली. ...
पारनेर तालुक्यातील पळशी येथील शेतक-याने कर्जाला कंटाळून घराच्या छताला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. ...
भोजापूर धरणाची उंची तीन मीटरने वाढवावी, या मागणीकडे लक्षवेधण्यासाठी सत्याग्रही नेते अॅड. कारभारी गवळी व अभियंता हरीश चकोर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्याच्या जलसंपदा खात्याचे सचिव अविनाश सुर्वे यांची सोमवारी मुंबई येथे भेट घेतली. ...
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे सपत्निक दर्शन घेतले. सकाळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे शिर्डी विमानतळावर स्वागत करण्यात आले. ...