जिल्ह्यात वाढती वाळूतस्करी प्रशासनाची डोकेदुखी ठरल्याने त्याची गंभीर दखल घेत गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल, पोलीस, आरटीओ, सरकारी वकील यांची संयुक्त बैठक घेऊन वाळूतस्करांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना दिल्या. ...
कमी पाऊस झाल्याने ऊस पिकात हुमणी अळीचे भुुंग्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. प्रौढ भुंगे ऊस पिकात व रिकाम्या जागेत अंडी घालून हुमणी अळीची निर्मिती होत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियंत्रणाचे उपाय करून अळीचा प्रादुर्भाव नियंत्रित क ...
शेतीसाठी आणि वीटभट्टीच्या व्यवसायासाठी प्राथमिक शिक्षकाच्या नोकरीवर पाणी सोडणारे राजापूरचे अशोक ईश्वरे यांनी दोन एकर क्षेत्रात इस्त्रायल तंत्रज्ञानाचा अवलंब करून केशर आंब्याची लागवड केली आणि पहिल्याच वर्षी दोन एकरात बारा मेट्रीक टन आंब्यातून सुमारे स ...
जखणगाव (ता.नगर) येथील शेतकरी बबन भागुजी कार्ले यांनी दोन हजार क्विंटल केशर आंबा सेंद्रिय पध्दतीने पिकवल्यामुळे परिसरातील गावांना या आंब्याची चांगलीच गोडी लागली आहे ...
अकोले तालुक्यातील मोग्रस गावातील पाणी योजनेच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करत जिल्हा परिषद ठेकेदारांसाठी चालविली जात असून, सर्वसाधारण सभा केवळ फॉर्म्युलिटी आहे, असा गंभीर आरोप सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोतुळ गटाचे सदस्य रमेश देशमुख यांनी गुरुवारी ...
घरासमोरील रस्त्यावर लहान पाच वर्षांची चिमुरडी खेळत असताना भरधाव वेगाने येणा-या टॅक्ट्ररने जोराची धडक दिली. या धडकेने गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीचा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. ...
पारंपरिक पिके ही नष्ट होत चालली आहेत. त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. पारंपरिक पिके ही मानवाच्या आरोग्यासाठी गुणकारी आहेत. परंतु ते आता नामशेष होत चालली आहेत. समाजामध्ये वाढणारे मधुमेहाचे प्रमाण व त्यावर जांभूळ हे एक उत्तम औषध म्हणून त्याचा वापर केल ...
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील विकास परशुराम धोत्रे या विद्यार्थ्याने परिस्थितीवर मात करत आश्रमशाळेत शिकून ९३ .२० टक्के गुण मिळवुन वडीलांचं स्वप्न साकार केलं. ...