अकोले तालुक्यातील कोतूळ व ब्राम्हणवाड्याच्या मध्यावर दोन हजार लोकसंख्येचे मन्याळे गाव. पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना दरवर्षी टँकरची वाट पहावी लागते. ...
कत्तलखान्याकडे जाणारी मुकी जनावरे सोडवून त्यांचे संगोपन करण्याचे मोठे कार्य उज्ज्वल गोरक्षण संस्थेच्या माध्यमातून भर दुष्काळात संगमनेर तालुक्यातील मांचीहिलच्या उजाड माळरानावर सुरू आहे. ...
शनी अमावस्येनिमित्त शनिवारी (दि.४) शिंगणापूर येथे हजारो भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. पहाटे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, शनिभक्त राकेश कुमार (आॅस्ट्रेलिया), सौरव बोरा (मुंबई) यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. ...
अहमदनगर-पुणे महामार्गावरील कामरगाव घाटात शनिवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास दुचाकी व टेम्पोच्या झालेल्या भीषण अपघातात कैलास अनिल ससाणे (रा. खंडेश्वरी, जि. बीड) हा दुचाकीस्वार ठार झाला. ...
देवस्थानतर्फे पार्किंग व्यवस्था,आरोग्य, प्रसाद, पिण्याचे पाणी, माहिती सुविधा, आदी सुविधा देण्यात येत आहे. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चौथ-याजवळ मंडप उभा केला होता. तसेच खाजगी जमिनीचा पार्किंगसाठी वापर करण्यात येत आहे. ...
शहरातील इंदिरानगर येथे पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने येथील संतप्त नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी पालिका कार्यालयावर मोर्चा आणला होता. ...
खोटे गुन्हे दाखल करण्याच्या संभाषणाचा समावेश असलेल्या व्हायरल क्लिपमागील सत्य उलगडून सांगत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सेनेची पोलखोल केली़ ...
जिल्हा परिषदेतील टेंडर घोटाळ्याप्रकरणाचा चौकशी अहवाल गुरुवारी (दि़०२) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांना सादर करण्यात आला असून, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची माहित ...