जिल्हा परिषदेतील टेंडर घोटाळ्याप्रकरणी ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सहायक लेखाधिकारी दत्तात्रय भाऊ साळवे आणि पाथर्डी पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायक आनंद दत्तात्रय दिकोंडा यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी सोमवारी निलंब ...
दोन वर्षांपूर्वी कै. संदीप वराळ हत्याकांडाने हादरलेले निघोज आता आॅनर किलिंगच्या घटनेने पुन्हा एकदा हादरले आहे. आंतरजातीय विवाहातून पित्यानेच मुलीचा खून केल्याची थरारक आणि तेवढीच माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेने निघोज नि:शब्द झाले आहे. ...
शहराला व चार वाड्यावस्त्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी वरदान वरदान ठरलेला भुतवडा तलाव कोरडाठाक पडला आहे. ४१ वर्षापूर्वी तयार झालेला तलाव मागील पंधरा वर्षात चार वेळा आटला आहे. ...
हजेरी कमी असल्याने दहावीच्या परीक्षेस बसता येणार नाही, असा पवित्रा सीबीएसई बोर्डाने घेतल्यानंतर त्याविरोधात पालकांनी कणखर भूमिका घेत उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. ...
सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथील सातुजी खाडे यांनी सन १९०२ मध्ये तमाशा फडाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे चिरंजीव शिवा व संभा हे दिवसा कुस्त्यांच्या फडात कुस्त्या करायचे आणि रात्री तमाशात काम करायचे. ...
: वजन मापात हेराफेरी तसेच पॅकबंद वस्तंंूची विक्री करताना मापात पाप करणाऱ्या ६१३ विक्रेत्यांंवर वैध मापन शास्त्र विभागाने गेल्या वर्षभरात कारवाई करत त्यांना २६ लाख ५८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे़ ...