शेवगाव तालुक्यातील बोधेगावपासून तीन किलोमीटर अंतरावर शेवगाव-गेवराई राज्य मार्गावर सोनविहीर फाट्यानजीक मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास एसटी बस आणी पाण्याच्या टँकरची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. ...
नगरचे नागपूर म्हणून प्रसिद्ध असणारे नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी येथील ५०० एकर संत्रा बागा दुष्काळी परिस्थितीमुळे जळाल्या आहेत़ संत्रा बागांना देण्यासाठी पाणीच नसल्याने शेतकरी व फळबागा संकटात सापडल्या आहेत. ...
पारनेर तालुक्यातील निघोज गावात घडलेल्या ऑनर किलिंग प्रकरण वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे. पोलीस तपासात जखमी झालेला फिर्यादी मंगेश रणसिंग यानेच पत्नी रुक्मिणीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचे पुढे येत आहे. ...
भंडारदरा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी सोडलेले आवर्तन तब्बल ९० तासानंतर श्रीरामपुरात दाखल झाले आहे. प्रवरा नदीपात्रात ओझरपर्यंत असणाऱ्या वाळूच्या बंधाऱ्यांमुळेच पाणी पोहोचण्यास उशीर झाल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. ...
येथील फौजदारी न्यायालयाने टाकळी मानूर येथे शेतीच्या बांधावरून २०१२ मध्ये झालेल्या भाऊबंदांच्या मारहाणीच्या खटल्यात सहा आरोपींना सहा महिने कैद व नऊ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर निवडणूक शाखा, पोलीस यंत्रणा, तसेच संबंधित उमेदवार निवांत झाले असले तरी मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्रॉँगरूमच्या सुरक्षेत मात्र २४ तास खडा पहारा सुरू आहे. ...