शिवसेना महापालिकेत भ्रष्टाचारमुक्त अभियान राबविणार आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. यापूर्वीच्या सत्ताकाळात भ्रष्टाचार झाला असेच यावरून सिद्ध झाले आहे. ...
एकीकडे मराठी अस्मितेच्या जतन आणि संवर्धनाचा मुद्दा राज्यकर्त्यांकडून पुढे आणला जात असताना दुसरीकडे मात्र गुणांच्या लालसेपोटी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मराठीऐवजी हिंदी, संस्कृत अशा भाषांना प्राधान्य दिले जात आहे. ...
अहमदनगर : नवीनच लग्न झालेले नवरदेव-नवरी पाथर्डी तालुक्यातील मढी येथे देवदर्शनासाठी आले होते. या देवदर्शनादरम्यान संधी साधत नववधूने प्रियकरासोबत ... ...
जामखेड तालुक्यातील जनता मुलभूत गरजांपासून कोसो दूर आहे. पिण्याचे पाणी जनतेला दुर्लभ झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. ...