नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या दोन प्रांताधिकाऱ्यांची कार्यवाही स्थगित करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली आहे. ...
शंभर वर्षांपूर्वी आपल्या कृतीतून पर्यावरणाची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात संस्थानने प्लास्टिक बंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे़ ...
श्रीगोंदा व नगर तालुक्यांतील तब्बल ३५ गावांच्या पाण्याबाबत आस्थेचा विषय असलेल्या साकळाई योजनेच्या मंजुरीसाठी मुंबईत आझाद मैदानात सोमवारपासून (दि.२४) धरणे आंदोलन करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. ...