कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायतीने वृक्षसंवर्धनासाठी नवीन उपक्रम हाती घेतला आहे. गावात नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचा एक झाड देऊन त्यांचा सत्कार केला जातो. ...
‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’! हे संताचे पर्यावरणाविषयीच्या विचाराचे पालन करताना वृक्षारोपणाबरोबरच स्वच्छता व निसर्गाचा सांभाळ करण्याचा संदेश देवगडच्या दिंडीच्या माध्यमातून केला जाणार ...