छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी समाजामध्ये सामाजिक समता निर्माण केली. त्यांनी समाजातील जातीभेदाच्या भिंती नष्ट करण्यासाठी राबविलेली परिवर्तन चळवळ आज दिशादर्शक ठरत आहे़ ...
मंचर येथील दिनेश भवर या व्यापाऱ्याला स्वस्तात चांदीची नाणी देण्याचे आमिष दाखवून ३ लाख रूपयांना लुटल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी चौघा दरोडेखोरांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. ...
पंचायत समिती सदस्यांच्या अधिकारात वाढ करावी, मुबलक निधी मिळावा तसेच अन्य मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिवेशन काळात भेटण्याचा निर्णय अहमदनगर जिल्ह्यातील पंचायत समिती सदस्यांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...
शेवगाव तालुक्यातील राणेगाव येथे भगवानबाबा ग्रामविकास मंडळाच्या वतीने मागील चार महिन्यांपासून सुरू असलेल्या चारा छावणीचा सोमवारी सायंकाळी समारोप करण्यात आला. ...
जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी वाळूतस्करांविरोधात चांगलाच फास आवळला आहे़ दोन गुन्हे दाखल असलेल्या तस्करांविरोधात एमपीडीए कायद्यातंर्गत कारवाईसाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश सिंधू यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत़ ...
सरकारी कार्यालयांत विभाग वेगळे असले तरी कामाची पध्दत एकच असते़ जिल्हा परिषदेत मात्र प्रत्येक विभागाचा कारभार स्वतंत्रपणे सुरू असून, वाहनांसाठी स्वतंत्र निविदा मागविण्यात आल्या आहेत़ ...