प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत जिल्ह्यातील जवळपास साडेपाच लाख शेतकऱ्यांनी 3 लाख 59 हजार 992 हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचा विमा उतरविला आहे. ...
ग्रामविकासाकरिता शासन कटिबध्द असून तिजोरी खुली आहे. सरपंचानी ठरविले तर ग्रामविकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
नगर- औरंगाबाद महामार्गावर माळीचिंचोरा फाट्याजवळ पुणे- औरंगाबाद शिवशाही पलटी झाल्याने दहा ते पंधरा प्रवाशी जखमी झाले असून त्यांना नेवासा फाटा येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ...
गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेची चाके अखेर २०१७ मध्ये फिरली़ मात्र, शासन निर्णयाची मेख बसल्यामुळे ही भरती पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात रुतली आहे़ ...
शेवगाव नगरपरिषदेने मनमानी पद्धतीने घेतलेली मासिक सभा रद्द करून पुन्हा ही सभा घेण्यात यावी अशी मागणी नगरपरिषदेच्या २१ पैकी १२ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...