अनैतिक संबंधातून शहरातील तरुणाचा बुधवारी रात्री निर्घृण खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली. ...
गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे खानापूर येथील आदिवासी समाजातील महिलेला प्रसूतीसाठी खाटावर बसून प्राथमिक आरोग्य केंद्रात न्यावे लागल्याने नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ...
370 कलम हटवण्याचा निर्णय योग्यच आहे. आमचा त्याला पाठिंबा आहे. जम्मू काश्मीरच्या विकासाला यामुळे चालना मिळेल. लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. ...
सत्ताधाऱ्यांनी राज्यात विकासकामे केली असतील तर त्यांना वेगळा जनादेश का मागावा लागत आहे?, असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा काढण्यापेक्षा श्वेतपत्रिका काढून राज्यात पाच वर्षांत किती उद्योग आले ...
मध्यरात्री आरोपीने आईला मारहाण केली. त्यामध्ये आईचे जागीच निधन झाले. आजारपणामुळे आईचे निधन झाले असून सकाळी अंत्यविधीला यावे, असा निरोप आरोपीने पाहुण्यांना कळविला ...