इंदिरा गांधी यांनी १९७५ साली देशात आणीबाणी लावली़ त्यांच्याविरोधात जनक्षोभ उसळला़ अनेक काँगे्रसी निष्ठावंत म्हणवणारे नेतेही इंदिरा गांधींना सोडून गेले़ काँगे्रसची वाताहत झाली़ आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत काँगे्रसला मोठा पराभव सहन करावा लागला़ तत्क ...
संगमनेर शहर व तालुक्यातील अठरा पगड कारू-नारू, मुस्लिम, दलित, आदिवासी या सर्व वंचित समूहांना दुर्वे नाना आपला भक्कम आधार वाटत होता. दादासाहेब रुपवते यांनी मागासवर्गीय समाजातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून सिद्धार्थ बोर्डिंग तालुक्याच्या ठिकाणी ...
देशभक्त रावसाहेब आणि अच्युतराव पटवर्धन यांची नव्या पिढीला फारशी ओळख नाही. अहमदनगरची जुनी पिढी मात्र पुरती जाणून आहे. पत्रमहर्षी अण्णा आपटे यांनी मला तहहयात सभासद करून रावसाहेब आणि अच्युतराव यांच्या नावाशी ओळख करून दिली. पुढे काही काळ देशभक्त रावसाहेब ...
शेतक-यांच्या जमिनी घेऊन १९११ साली पिंपळगाव माळवी येथे तलाव बांधण्यात आला. मात्र, १९२८ सालापर्यंत शेतक-यांना त्याचा मोबदला मिळाला नव्हता. शेतक-यांनी बापूसाहेबांकडे गाºहाणे मांडले़ बापूसाहेब तडक प्रांताधिका-यांकडे गेले आणि नुकसान भरपाई मिळवून दिली़ १०० ...
श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालय हे कामगारांनी उभारलेले आशिया खंडातील एकमेव रुग्णालय आहे. त्याकाळी गंगाधर ओगले यांनी परदेश दौरे केले. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची मदत मिळविली़ विदेशातून मशिनरी आणल्या. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेशी (आयएलओ) श्रीर ...
काँगे्रसच्या स्वातंंत्र्य चळवळीत इंग्रजांना सळो की पळो करुन सोडणारे बुवासाहेब नवले साम्यवादाची पंढरी असलेल्या ‘सोव्हिएत रशिया’चा दौरा करणारे अकोले तालुक्यातील पहिले कॉम्रेड. इंग्रजांनी त्यांना नाशिक जेलमध्ये बंदिस्त केले अन् याच जेलमध्ये त्यांना लाल ...
स्वातंत्र्य चळवळ, सहकार चळवळ आणि नंतर आमदारकीच्या माध्यमातून निळवंडे धरणाला शासनाची परवानगी मिळवून कालव्यांचा प्रश्नही मार्गी लावणारे भाऊसाहेब थोरात सर्वांनाच माहिती आहेत़ मात्र, भाऊसाहेबांनी महागडी वीज स्वस्त करुन सर्वसामान्यांना, शेतकºयांना उपलब्ध ...
‘काँगे्रसवर अतिव निष्ठा असलेल्या चंद्रभान घोगरे पाटलांनी सत्तेचा मोह कधीच केला नाही’, अशा शब्दात दीर्घकाळ सत्तेवर असलेल्या आणि देशाच्या जडण-घडणीत ज्यांनी मोठे योगदान दिले, अशा शरद पवारांनाही ज्यांची स्तुती करण्याचा मोह आवरता आला नाही, असे व्यक्तिमत्त ...
बाळासाहेब विखे हे शेतक-यांच्या विहिरींवरील इंजिन दुरुस्तीचं काम करीत. ते फिटर होते शेतक-यांचे आणि पुढे समाजाचेही़ फिटर म्हणून शेतक-यांच्या वेदना त्यांनी जवळून पाहिल्या. म्हणूनच अगदी मंत्रीपदापर्यंत पोहोचूनही पायजमा, सदरा, डोक्यावर गांधी टोपी असा कार् ...