वांबोरी चारी पाईपलाईन योजनेची फोडतोड करून पाण्याची चोरी करणा-या डोंगरवाडीचे माजी सरपंच दिलीप गिते यांच्याविरुद्ध पाथर्डी पोलीस स्टेशनला पहिला गुन्हा दाखल केला. या पाण्यातून डोंगरवाडीचा पाझर तलाव भरुन घेतला आहे. ...
आम्ही शांत आहोत पण कमकुवत नाहीत. माथेफिरु, समज नसलेल्यांकडून कालचा धक्काबुक्कीचा प्रकार घडला. आम्ही पक्षाच्या चौकटीत राहून काम करतोय. कोणाला बसवायचे. कोणाला उठवायचे हे जनता ठरवते. यापुढे असली गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा राष्टÑवादी काँग ...
कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात ३५३ मतदान केंद्र असून, त्यापैकी ४२ मतदान केंद्रांचे ठिकाण बदलण्यात आले आहे. विधानसभेसाठी १ लाख ६९ हजार १४६ पुरुष व १ लाख ५० हजार ४१२ महिला असे एकूण ३ लाख १९ हजार ५५८ मतदार आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकारी अर्चना नष्ट ...
वडिलांचा मच्छिमारीचा व्यवसाय. त्यामुळे जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेता आले़ टुरिंग टाक्या चालवयाला घेतल्या़ डिजिटल जमाना आल्याने टाक्या बंद पडल्या़ डिजिटल क्षेत्रात प्रवेश करतांना कल्पतरू फिल्म कंपनी काढली़ सध्या डिजिटलच्या जमान्यात २०० ते ३०० थिएटरला ...
दोन कोटी रुपये खर्चून कर्जत नगरपंचायतीने स्मशानभूमी उभारली आहे. पर्यटनस्थळासारखे देखणे काम करण्यात आल्यामुळे ही स्मशानभूमी पाहण्यासाठी अनेकजण येथे हजेरी लावत आहेत़ ...
माळा, गोफण, दगड, हाकारे असे पूर्वीसारखे उभ्या पिकांचे राखण करतांना शेतकरी दिसत नाही. कारण शेतावरील पक्ष्यांची संख्याच कमी झाली आहे. गावातील उष्ट्या- खरकट्यावर ते आपली गुजराण करु लागले आहेत. तणनाशक आणि कीटकनाशक रासायनिक फवारणीमुळे पक्ष्यांची संख ...
तीर्थकार शांतीनाथ भगवान हे भक्तांचे तारणहार आहेत. त्यांच्याजवळ चक्रवर्तीचे वैभव होते. त्यांनी तपस्या करुन तीर्थकार पद प्राप्त केले. महापुरुषांच्या मार्गदर्शनाने मन, काया, वाचा यावर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग सापडतो. ...
विधानसभेच्या निवडणुकीसाठी कॉँग्रेस पक्ष तयार असून आर्थिक मंदी, बेरोजगारीसह शेतक-यांचे प्रश्न घेऊन आम्ही मैदानात उतरणार आहोत. राज्यातील अनेक नेते कॉँग्रेसच्या संपर्कात असून अनेक जण पक्षात प्रवेश करणार आहेत. लवकरच पहिली यादी जाहीर करणार आहे, असे कॉँग्र ...
अहमदनगर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला अस्तित्त्वासाठी संघर्ष करावा लागणार आहे. भाजपच्या वाढलेल्या ताकदीमुळे शिवसेनेला त्यांच्या वाट्याला आलेल्या काही जागा सोडून द्याव्या लागण्याची शक्यता दिसत आहे. ...
रात्रीच्यावेळी महामार्ग ओलांडत असताना एस.टी.बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नगर-औरंगाबाद महामार्गावरील बाभूळवेढा शिवारात घडली. ...