राज्य सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणात राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पवार यांनी शुक्रवारी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. पवार यांना पाठिंबा देण्यासाठी जामखेड तालुक्यातील रा ...
भगवान महावीरांसारखे महापुरुष संपूर्ण विश्वात वंदनीय आहेत. त्यांच्या संदेशाचा प्रसार झाला तर जगात शांतता नांदण्यास मदत होईल. जगातील महापुरुषांनी सत्य, अहिंसा तत्वाचा गौरव केला आहे. अहिंसेमुळे एकमेकातील प्रेमभावनेने माणसातील माणुसकी टिकविण्यात मदत होईल ...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडीचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी ३६ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. दरम्यान, सरकारने दिलेला साडेसहा कोटींचा निधी योग्य नियोजनाअभावी पडून आहे. ...
नगर तालुक्यातील भातोडी गाव जगाच्या नकाशावर झळकताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागृत करणारे हे गाव काही वर्षे जरी दुर्लक्षित असले तरी आज मात्र गावकरी, राजकीय नेते, समाजसुधारक, समाजसेवक, इतिहासप्रेमी यांच्या अपार परिश्रमाने हे गाव पर्य ...
नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या आठशे कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी आतापर्यंत केवळ २४ कोटी रुपयांची थकबाकी वसुली झाली आहे. बँकेवर प्रशासक नियुक्त झाल्यानंतर इतर बँका व पतसंस्थांनी त्यांच्या अर्बन बँकेतील २५० कोटी रुपयांच्या ठेवी काढून घेतल्या आहेत. ...
संत ज्ञानेश्वरांनी सुमारे सातशे वर्षांपूर्वी नेवासा येथील अमृतवाहिनी प्रवरेकाठी असलेल्या मंदिरातील पैस खांबाला टेकूनच ज्ञानेश्वरी सांगितली. याच पवित्र भूमीवर पूर्वी करवीरेश्वराचे मंदिर होते. त्याच मंदिरातील खांबाला (पैस) टेकून संत ज्ञानदेवांनी ज्ञाने ...
पर्यटनाची पंढरी समजल्या जाणा-या अकोले तालुक्याच्या भंडारदरा परिसरात यावर्षी एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत सुमारे ४४ हजार पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटला. ...
अकोले तालुक्यातील शेकडो दुर्लक्षित धबधबे, गड, गुहा, जंगल, गडवाटांनी किमान दोन हजार वर्षांचा इतिहास जसाच्या तसा ठेवला आहे. गरज आहे हा अमूल्य ठेवा जगासमोर येण्याची, तसेच शासनाच्या पर्यटन विभागाने योग्य प्रसिद्धी देण्याची. ...
अध्यात्मिक व ऐतिहासिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आकर्षण असलेली श्रीगोंदा शहरातील पुरातन मंदिरे, वाडे, वेशी, बारवा व समाधी स्थळे दुर्लक्षित झाली आहेत. यामध्ये महादजी शिंदे यांच्या वाड्याजवळ असलेले सूर्य मंदिर नामशेष झाले आहे. सरस्वती नदी काठावरी ...
राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणा-या राशीनच्या येमाई (जगदंबा) देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. रविवारपासून होणा-या घटस्थापना ते कोजागरी पौर्णिमेपर्यंत चालणा-या आंनदोत्सवासाठी राशीन नगरी सज्ज झाली आहे. ...