पर्यावरणाचा समतोल राखणे, वृक्षलागवड चळवळ व्यापक व्हावी या उद्देशातून धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांच्या संकल्पनेतून शनैश्वर देवस्थानमध्ये भाविकांना प्रसाद म्हणून लिंबाचे वृक्षाचे वाटप करण्यात येत आहेत. देशमुख व देवस्थान पदाधिका-यांच्या उपस्थितीत ...
श्रीगोंदा तालुक्यात कुकडीच्या मुख्य कालव्याचा दरवाजा अज्ञातांनी उघडून पाणी चारी क्रमांक १३ ला सोडले. गुरुवारी मध्यरात्री झालेल्या या प्रकारामुळे चारीला अचानक पाणी आले. यामुळे आढळगाव शिवारात पुलाच्या नळ्यांमध्ये चारीतील कचरा अडकला. परिणामी पाणी चारीवर ...
साईबाबांच्या पूर्व अनुमतीने अण्णासाहेब उर्फ गोविंदराव दाभोळकरांनी बाबांच्या निर्वाणानंतर साईसच्चरित्राचे लेखन केले. मात्र साईसच्चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनापूर्वीच दाभोळकरांनी इहलोकीचा निरोप घेतला. त्यामुळे त्यांना आपण लिहिलेले साईसच्चरित्र स्वहस्ते बा ...
अध्यात्मात ज्ञान प्राप्तीला महत्व आहे. मोक्ष प्राप्तीकरिता ज्ञान मिळविणे गरजेचे आहे. ज्ञान मिळविण्याची ही गंगा सतत वाहती ठेवावी. आत्म्याचे खरे स्वरुप ज्ञानामुळे कळते. ज्ञानगंगेला आहार, निद्रा, मैथुन, भय या क्रियांच्या प्रभावाखाली जाऊ देऊ नका नाही तर ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांनी काँग्रेसचे माजी आमदार नंदकुमार झावरे यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. सर्वसामान्य तरुणाच्या पाठिशी आपले आशिर्वाद कायम राहतील, असा शब्द झावरे यांनी दिला. ...
नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व दीपक नागवडे यांनी त्यांच्या सहका-यांसह शुक्रवारी सिध्देटेक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. ...
समोर कितीही मोठा पैलवान असला तरी राम शिंदे हे त्यांना चितपट केल्याशिवाय सोडणार नाहीत. ही निवडणूक धनदांडग्याची नाही. पैशाच्या जोरावर निवडणुका झाल्या असत्या तर टाटा, बिर्ला, अंबानी, अदाणी हेही निवडणुका जिंकले असते, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
भाजपने जिल्ह्यात पाच मतदारसंघात साखर सम्राटांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. राष्ट्रवादीनेही त्यांच्याविरोधात चार मतदारसंघात साखर कारखानदारांना उमेदवारी दिली असून, काँग्रेस आणि क्रांतिकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी एक, असे अकरा उमेदवार विधानसभेत नशी ...
नाशिक, नगर जिल्ह्यातील धरणाच्या पाण्यावरुन कायम संघर्ष होतात. यासाठी गोदावरी खो-यातील पाण्याची तूट भरुन काढण्यासाठी समुद्रात वाहून जाणारे पाणी वळविण्यात येणार आहे. यासाठीचा सर्व आराखडा तयार असून या कामाचे टेंडर लवकरच निघेल. यामुळे जायकवाडीच्या पाण्या ...
नगर-औरंगाबाद महामार्गावरील खडका फाटा येथील टोलनाक्यावर गुरुवारी रात्री एका कारमधून एक लाख रुपये रोख व एक रिव्हॉल्वर नेवासा येथील आचारसंहिता कक्षाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने जप्त केली आहे. ...