जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या कामांसाठी एकाच डांबराच्या चलनाचा वापर करुन २७४ मेट्रीक टन डांबराचा घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. ठेकेदाराने ६५ लाखापेक्षा जास्त रुपयांची शासनाची फसवणूक केल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे़. ...
कोपरगावची पाण्याची समस्या फार मोठी आहे. शासनाने याकडे कायम दुर्लक्ष केले. मात्र तुमचा पाणी प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर मी स्वत: यात लक्ष घालून मदत करील. त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम कोपरगावात परिवर्तन करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी क ...
जामखेडला टॅँकरमुक्त करण्यासाठी उजनी धरणातून ११७ कोटींची पाणी योजना मंजूर केली आहे. यामध्ये पुढील ५० वर्षांच्या लोकसंख्येचा विचार केला आहे. त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न निकाली निघाला आहे, असा विश्वास पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला. ...
जामखेडला टॅँकरमुक्त करण्यासाठी उजनी धरणातून ११७ कोटींची पाणी योजना मंजूर केली आहे. यामध्ये पुढील ५० वर्षांच्या लोकसंख्येचा विचार केला आहे. त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न निकाली निघाला आहे, असा विश्वास पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला. ...
विधानसभेत गेल्यावर आपण तालुक्यातील विकास कामे तर मार्गी लावूच. पण आमदार म्हणून सर्व पक्षीय नेते व जनतेचाही सन्मान ठेऊ. लोकांचा मालक म्हणून नव्हे तर सेवक म्हणून काम करु. कार्यालयात आलेल्या नागरिकाचे समाधान झाल्याशिवाय त्याला परत जाऊ देणार नाही. चोवीस ...
नगर शहर विधानसभा मतदासंघात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात थेट सामना रंगला आहे़ सेनेचा बालेकिल्ला असलेल्या नगर शहरावर गतवेळी राष्ट्रवादीने झेंडा रोवला. याहीवेळी जगताप जोरदार तयारीने उतरले आहेत. ते झेंडा कायम ठेवणार की शिवसेनेचे अनिल राठोड परत विधानस ...
पाच वर्षांपूर्वी अमित शहा यांना कोणी ओळखत तरी होते का? ते आज महाराष्ट्रात येऊन विचारतात, शरद पवारांनी काय केले. आम्ही गुजरातपेक्षा महाराष्ट्रात जास्त कामे केली? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाजपला केला. ...
आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी विधानसभेत मोठा संघर्ष केला. त्याचा मी साक्षीदार आहे. कोल्हे यांनी केलेली कामे ही विकासाची बुलेट ट्रेन आहे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी केले. ...
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील यात्रेत कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचा-याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार रविवारी घडला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश इथापे यांच्या फिर्यादीवरून एकास अटक केली आहे. ...
मुळा धरणातील हक्काचे पाणी जायकवाडीला दिल्यामुळे येथील शेती व शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून अद्यापही शेतकरी सावरलेला नाही. आता बीडला पाणी देण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान दोन दिवसात प्रसाद शुगर कारखान्याच्या वतीने बीडला ...