पिचडांमुळे दीड लाख आदिवासी युवकांवर बेकारीची कुºहाड कोसळली. तालुक्यातील रोजगारासाठी होणारी भटकंती थांबविण्यासाठी औद्योगिक वसाहत आणि पर्यटन विकास कार्यक्रमास प्राधान्य देणार आहे, असे आश्वासन राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी दिले. ...
आदिवासी आरक्षणाबाबत आमचे धोरण काल जे होते ते आजही आहे. राष्ट्रवादीमध्ये गेलेल्यांनी आदिवासी आरक्षणाबाबतची त्यांच्या पक्षाची भूमिका जाहीर करावी, असे आवाहन महायुतीचे उमेदवार वैभव पिचड यांनी विरोधकांना केले. ...
आमचे पाचपुतेंशी राजकीय मतभेद होते. पण किती वर्षे संघर्ष करायचा? त्यातून जनतेच्या पदरात काय पडले? हा प्रश्न आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पाचपुतेंच्या प्रचारासाठी आमची यंत्रण ...
कर्जत तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांना निवडणुकीच्या कारणावरुन मारहाण केल्याची घटना धांडेवाडी येथे सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ...
पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांनी आपल्या पदाचा मंगळवारी राजीनामा दिला. यावेळी त्यांनी आमदार विजय औटी यांच्यावर टीका केली. झावरे यांचा राजीनामा औटी यांना मोठा धक्का समजला जातो. ...
शरद पवार यांचे वय ऐंशी वर्ष असूनही ते एखाद्या तरूणासारखे राज्यात प्रचारासाठी फिरत आहेत. त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याने भाजप सरकार घाबरले. त्यामुळे पवारांना ईडीची नोटीस पाठविली. मात्र, ते घाबरले नाहीत. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व मित्रपक्षां ...
माजी मंत्री आबासाहेब निंबाळकर यांचे बंधू आबानाना निंबाळकर यांनी दिघी (ता. कर्जत) येथील बैठकीत भाजपमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारात ते सक्रियही झाले आहेत. ...
विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मुंबई येथील प्रिंटींग प्रेसमधून ११ हजार ६९५ शाईच्या बाटल्या जिल्ह्यासाठी पाठविल्या आहेत. मतदान केल्याची निशाणी म्हणून जिल्ह्यातील ३४ लाख ७३ हजार ७४३ मतदारांच्या बोटावर ही शाई लावण्यात येणार आहे. ...
शारदीय नवरात्र महोत्सवात राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी मोहटा देवीच्या दान पेटीत रोख, सोने चांदी मिळून एकूण १ कोटी २७ लाख ९२ हजार १६४ रूपयांचे दान जमा झाले आहे. ...
४० वर्षापूर्वी राहुरी येथील सामान्य कुटुंबातील मुरलीधर नवाळे यांनी ग्रंथपाल म्हणून राहुरी नगर परिषदेच्या स्वामी विवेकानंद वाचनालयात वाचन संस्कृती वाढविण्याचा श्रीगणेशा केला़. नवाळे यांनी अहमदनगर जिल्हयातील विशेषत: ग्रामीण भागात १५० ग्रंथालय सुरू करण् ...